Page 219 of शेतकरी News
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून अजूनही मदत मिळालेली नसल्याने विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
कृषीपंपाच्या वीज बिलाची थकित रक्कम महाराष्ट्रात दरवर्षांला वाढतच आहे. महाराष्ट्रात थकबाकी असलेली रक्कम ८ हजार ५०८ कोटी रुपयांवर गेली असून…
आर्णी तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही एक दमडीचीही मदत मिळा
निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही घटकाला नाखुश ठेवणे परवडणारे नसत़े त्यामुळेच विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांबरोबरच गेल्या वर्षी रब्बी हंगामात
भाजपचा आंदोलनाचा इशारा विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना राज्य सरकारने अत्यल्प…
शेतकऱ्यांमध्ये कमालीची अवस्थता निर्माण करणाऱ्या नवीन सिलिंग कायद्याबाबत घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. पूर्वीसारखेच शंभर रुपयांच्या बॉंडवर आपसी सहमतीने तहसीलदारांकडून…
समाजवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सोशलिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्य़ातील कानाकोपऱ्यात पुन्हा आपल्या सोशलिस्ट पार्टीच्या …
गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडू पाहणारे कांद्याचे भाव सोमवारी अचानक गडगडले आणि शेतकऱ्यांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. सटाणा शहरात शेतकऱ्यांनी…
या जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाविषयी प्रशासनाने तयार केलेला अहवाल अंतिम नाही. प्रशासनाने घाईगडबडीत नुकसानीचा अहवाल तयार केल्याने आपण चिंताग्रस्त आहोत.
यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यात सुमारे १५०० मि.मी. पावसाची नोंद झाली. तालुक्यातील अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीनही नद्या ‘ओव्हर फ्लो’ झाल्या…
नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या चारशे हेक्टर जमिनीच्या बदल्यात प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला २२.५ टक्के योजनेअंतर्गत भूखंड देण्याचा प्रस्ताव ‘आमास मान्य…
गेल्या पंधरवडय़ापासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे जिल्ह्य़ात ओला दुष्काळाचे सावट झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान धान उत्पादक शेतकऱ्यांचे झाले आहे.