Page 225 of शेतकरी News
‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ असा प्रकार पाणी चोरी रोखण्याकरिता गेलेल्या लष्करी जवानांच्या बाबतीत घडल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची…
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील ३ ते ४ वर्षांचा आढावा घेऊन गोदावरी कालव्यांच्या पाटपाण्याचे नियोजन केले असते, तर दुष्काळातही पाण्याचे एक…
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. जयंत पाटील यांच्या मालकीच्या पीएनपी कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांवर…

लेखक कृषीविषयक अभ्यासक आहेत. padhyeramesh27@gmail.com उसाचे पीक हाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आधार ठरला असताना त्याने पाणी खाल्ले तर बिघडले कुठे, असा…
इंडियाबुल्स रिअलटेक कंपनीच्या सिन्नर तालुक्यातील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाकरिता पोलीस व शासकीय यंत्रणेकडून दहशत निर्माण करून भूसंपादनाचा प्रयत्न…
तालुक्याच्या दक्षिण पट्टय़ातील सांगवीभूसार, धामोरी, मुखेड या परिसराला अवकाळी गारांच्या पावसांचे शनिवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान झोडपून काढले, त्यामुळे उसाचे…

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागली आहे. गेल्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाडय़ातील १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.…
कृषी कर्ज माफीमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता असल्याचा निष्कर्ष ‘कॅग’च्या अहवालात आल्यामुळे त्याचा फटका विदर्भातील शेतक ऱ्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे.…
कोल्हापूर जिल्हय़ातील ज्या ४५ हजार शेतक ऱ्यांना कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जे दिले म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यांच्यातील पात्र शेतकऱ्यांना…
पैठण तालुक्यातील मुदगलवाडी येथे ४ कारखान्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरीत पाणी असूनही…
सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन…
तृणधान्य प्रकारामध्ये जगात गव्हाचा अग्रक्रम लागतो. वर्षांच्या प्रत्येक महिन्यात जगात कुठेना कुठे तरी गहू काढणीला आलेला असतोच. माणसाची शेती कदाचित…