Page 242 of शेतकरी News
दुष्काळ जाहीर करूनही सरकारकडून आíथक मदत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या करीत आहे.
शेतीत पारंपरिक पिके घेऊन त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचे प्रमाण वाढले आहे.
दुष्काळ पाहणीसाठी जेथे केंद्रीय पथक गेले तेथे त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले
दोन दिवसांपासून केंद्र शासनाची दोन पथकं जिल्हय़ाच्या वेगवेगळ्या भागांत धावत्या भेटी घेऊन जाताना त्यांनी सेलू तालुक्यात शनिवारी रात्री वाहनाच्या उजेडात…
दुष्काळाच्या छायेत वाढ खुंटलेल्या कापसावर पडलेला लाल्या रोग, मोसंबीच्या सुकलेल्या बागा, खोल गेलेले विहिरीतील पाणी असे भीषण चित्र केंद्रीय दुष्काळी…
दुष्काळसदृश्य परिस्थिीच्या पाश्र्वभूमीवर शुक्र वारी द्विसदस्यीय केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्य़ातील तीन गावांत पाहणी केली.
शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊनही वीज बिले भरली जात नाहीत.
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असली, तरी त्यासाठी पैसा कसा उभारायचा, हा सरकारचा प्रश्न आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे
चटणी आणि भाकर हाच आमच्या दिवाळीच्या सणांचा फराळ असल्याचे त्यांनी जड अंत:करणाने सांगितले.
शासकीय भात खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी अद्यापी भाताचा दर निश्चित झालेला नाही.