Page 249 of शेतकरी News
चांगले बी-बियाणे देण्यासाठी व्यवस्था करतानाच बनावट बियाणे, खते व कीटकनाशके यांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले…
अतिगोड पदार्थाच्या सेवनाने मधुमेह होतो, अगदी त्याचप्रमाणे शेती विकून अचानक हाती आलेल्या अतिपैशाने भू-मेह होतो. भू-मेहाची समस्या वाढत्या शहरीकरणाच्या समस्येशी…
सामान्य शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या विदर्भ दौऱ्याला गुरूवारपासून सुरूवात झाली.
तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आíथक मदत मिळावी, यासाठी आपण जातीने प्रयत्न करीत असून वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून…
शेतकऱ्यांच्या निराळ्या संघटना असाव्यात आणि राजकारणावर त्यांनी प्रभाव पाडावा हे ठीक आहे; पण आधीच आतबट्टय़ाचा व्यवहार, उत्पादन खर्चही निघणार नाही
बदलत्या निसर्ग चक्रामुळे यंदा शेतकरी हवालदिल झाला असतानाही गावागावांमध्ये सामुहिकरित्या कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे,
विदर्भातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या ४८ तासात आणखी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
या चित्रांच्या विक्रीतून येणाऱ्या निधीतील लक्षणीय वाटा आत्महत्याग्रस्त शोतकऱ्यांच्या मुलांना दिला जाणार आहे.
रासायानिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात आल्याने सेंद्रीय व नैसर्गिक शेतीकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
तब्बल आठ आठवडे अज्ञातवासात काढल्यानंतर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तुघलक रोड येथील आपल्या निवासस्थानी पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेले.
सिंहस्थ निधीतून सुरू असलेल्या तालुक्यातील रायांबे-कावनई रस्त्याच्या कामांची पाहणी करून खा. हेमंत गोडसे यांनी काम निकृष्ठ होत असल्याबाबत नाराजी व्यकत्…
राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला…