Page 259 of शेतकरी News
शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करत असतानाच शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते,
बँक खात्याअभावी मदतनिधीपासून वंचित राहिलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी आणखी एक दिलासा दिला.
गारपिटीचा तडाख्यातून काही प्रमाणामध्ये वाचलेला मका शेतकरी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धाड यार्डात विक्रीसाठी घेऊन येत आहेत.
पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर दाद कोणाकडे मागायची, या सर्वसामान्यांना नेहमीच भेडसावणाऱ्या प्रश्नाला लोकशाहीने मतदानाच्या अधिकाराचे उत्तर दिले आहे.
औरंगाबाद ते नागपूरदरम्यान प्रस्तावित उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या मनोऱ्यांमुळे नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये द्यावे,
दोन दशकांपूर्वी औद्योगिक विकासाचे स्वप्न दाखवून कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्षात जागेवर कोणतेही प्रकल्प
दुष्काळग्रस्त भागातील डाळिंब उत्पादकांना शासनाकडून देण्यात आलेल्या निधीतील रक्कम कर्ज थकबाकीच्या खात्यात बँकांनी वर्ग करू नयेत,
महिन्याभरापासून चण्याचे चुकारे न देणाऱ्या नाफे डने आता कसलेच कारण न देता चणाखरेदी थांबविल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
सरकारने शेतकऱ्याला जगण्यास आधार मिळेल असे पर्याय कधीच उपलब्ध केले नाहीत. मग शेतकरी कसा जगेल, असा सवाल माजी आमदार तथा…
गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या. राजकारणी गारपिटीमुळे…
राज्य सरकारने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी व विजेच्या बिलातून मुक्त…
अवकाळी पाऊस व गारपिटीने संसार उद्ध्वस्त झाल्यानंतरही राज्य सरकारने मदतीचा हात पुढे न केल्याने हताश झालेल्या माहूर व किनवट तालुक्यातील…