Page 260 of शेतकरी News
सिडको, जिल्हाधिकारी,‘नॅशनल हायवे अॅथॉरिटी’च्या अधिकाऱ्यासह मंत्रालयातील दालनात बठक घेऊन उरण-पनवेल रस्त्याच्या रूंदीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत,
गारपीट आणि पावसामुळे शेतकरीवर्ग पुरता आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला तत्काळ भरीव आर्थिक मदत देणे अभिप्रेत असताना शासन
अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी या नुकसानीतून पुढील पाच वर्षे सावरू शकणार नाही. यामुळे पीक कर्ज, वीज देयक…
सरकारच्या तातडीच्या मदतीबरोबरच बक्कळ पैसा असणाऱ्यांनी दानत दाखविली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कष्टकऱ्यांनी त्यासाठी…
प्राथमिक अंदाजानुसार गारपिटीमुळे राज्यातील २० लाख हेक्टर जमिनीवरची पिके, फळबागा, भाजीपाला यांचा नायनाट झाला आहे. शेतीवर अवलंबून असलेली हजारो कुटुंबे…
राज्यावर ओढवलेल्या गारपिटीच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
डाळिंबाच्या झालेल्या व्यवहारातून कोणाला पुढील पंधरा दिवसात जवळपास साठ लाखाचे उत्पादन मिळणे अपेक्षित होते तर ३२ रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्याला दिलेल्या…
निसर्गाचा कोप होऊन क्षणात सारे काही उद्ध्वस्त व्हावे, तसे केवळ अध्र्या तासाच्या अवधीत झालेल्या तुफान गारपिटीमुळे साठ लाखहून अधिक कमाई…
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे.
आठवडय़ापेक्षा अधिक काळ जिल्ह्य़ात सुरू असलेल्या गारपीट आणि पावसाने बुधवारी विश्रांती घेतली असली तरी डोळ्यांदेखत पिके उद्ध्वस्त झाल्याने
गेल्या आठवडाभरात गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने झालेल्या अतोनात नुकसानीमुळे हताश झालेल्या तालुकाभरातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार…
गारपिटीनंतरही अनेक समस्यांचे काळेकुट्ट ढग तसेच राहणार, अशी दुष्चिन्हे सध्या तरी दिसताहेत.. आजघडीला प्रशासन हबकल्यासारखे दिसते आहेच, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे…