Page 5 of शेतकरी News
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पेरणी ते कापणी’ हा उपक्रम जुलै महिन्यापासून दर शनिवारी घेण्यात आला. नुकतेच या रोपांची कापणी…
पुण्यातून उद्या, गुरुवारपासून (६ नोव्हेंबरपासून) शेतकरी संवाद यात्रा सुरू होणार असून, माजी आमदार बच्चू कडू, महादेव जानकर त्याचे करणार नेतृत्व…
अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे यांनी विषारी औषध प्राशन करत…
जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र अखेर थांबल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.
कोल्हापुरातील शेतकरी साखर कारखान्यांनी योग्य हिशेब आणि एफआरपी दिल्याशिवाय प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत.
विदर्भातील २३ लाख ८३ हजार शेतकऱ्यांसाठी २२६२ कोटी ४३ लाख रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर करण्यात आले असून, लवकरच ही रक्कम…
सातारा जिल्ह्यात अजूनही रब्बीचा पेरा केवळ १५ टक्केच असून, यामध्ये ज्वारीचा पेरा २७ हजार ५०९ हेक्टरवर सर्वाधिक आहे.
Prashant Patole, Congress MP : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देण्याचा धमकीवजा इशारा दिल्याने, आता…
सगळ्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना वाटप होणारी मदत मात्र ‘ केवायसी’ च्या चक्रात अडकलेली आहे.
जिल्हयात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. अतिवृष्टीच्या संकटातून वाचलेले सोयाबीन, मुग, उडिद शेतकर्यांनी मिळेल त्या भावात बाजारात…
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
ऊस दरासाठीची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सोमवारची पहिली बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी संघटनांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी…