Page 5 of शेतकरी News

केंद्रीय कृषी मंत्रालयाने जळगाव जिल्ह्यात केळीसाठी समूह विकास केंद्र (क्लस्टर) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी काळात…

कथित गोरक्षकांकडून होणारा हिंसाचार, मारहाण, बळजबरीने होणाऱ्या पैशांच्या वसुली विरोधात मोठ्या जनावरांच्या कत्तलीवर दोन महिने बहिष्कार घातला होता. त्यानंतर गोरक्षकांवर…

पुरंदर विमानतळामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटतेय; पण त्याबरोबरच नातेसंबंधांची वीणही सैल होऊ पाहात आहे.

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुकडी साखर कारखान्याकडून ऊस गाळपाची थकलेली रक्कम मिळावी म्हणून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची दुबार मोजणी सुरू केल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधगाव येथे शेतकरी…

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.

शक्तिपीठ महामार्गासाठी अराजकता पसरवण्याचे प्रयत्न…

वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

“अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजना दिल्यामुळे आमच्या मतांमध्ये ६९ लाखांची वाढ झाली, काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल होत आहे, असा आरोप महसूल…

धापेवाडा येथील आपल्या शेतात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक व नैसर्गिक पद्धतीने तब्बल १३ टण कांद्याचे उत्पादन घेतले.

राज्यात खरीप हंगामपासून प्रमाणित व सत्यतादर्शक बियाण्यांची विक्री ‘साथी पोर्टल’द्वारे करणे शासनाने बंधनकारक केले.

जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वीही त्यांच्यावर शरद पवार गटाकडून शेती प्रश्नावरून जोरदार टीका करण्यात आली आहे.