scorecardresearch

शेती News

maharashtra government to audit organic certification institutions dattatray bharane orders
सेंद्रीय शेतीमाल खरोखरच सेंद्रीय आहे का? फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

jalgaon banana farmers fruit crop insurance compensation payout Diwali
केळी उत्पादकांसाठी खुशखबर… दिवाळीपूर्वी फळपीक विम्याची भरपाई मिळण्याची शक्यता !

आता संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाईची संपूर्ण रक्कम मिळेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

crops rotted due to rain
भातपिके कुजल्याने शेतकरी संकटात

कापणीला आलेल्या पिकांवर पावसामुळे परिणाम झाला असून अनेक पिके पावसामुळे कुजली आहेत. तर दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याने उरलेल्या पिकांवर ही…

Distribute aid to farmers before Diwali; Chief Minister orders all District Collectors
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप करा; मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान २६.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील…

Licenses of 6 fertilizer sellers in Ratnagiri district suspended
रत्नागिरी जिल्ह्यातील ६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित; जिल्हा कृषी अधिक्षकांची कारवाई

शासकीय नियमांच्या अधीन राहून खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र तरीही तपासणीमध्ये काही विक्रेते…

dhan dhanya Krishi yojana
‘धन धान्य’ योजनेसाठी राज्यातील नऊ जिल्ह्यांची निवड, सविस्तर वाचा, कोणत्या जिल्ह्यांत काय होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) दिल्लीत योजनेचा प्रारंभ होणार आहे.

Babasaheb patil
लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या वादग्रस्त विधानामुळे टीकेची झोड

जळगावमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करून बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेतला आहे.

Tigress roams freely in Khursapar area; atmosphere of fear among villagers
ममता की प्रणयाराधन! वाघीण पेचात. तर ५ वाघ आणि गावकरी संकटात म्हणून एनएनटीआर दाखल

शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. पिके कापणीस पण काम करायला कोणी तयार नाही. रोज एका पाळीव जनावरचा फडश्या पाडल्या जातो.

Maharashtra flood news
अन्वयार्थ : ‘पॅकेज’मुळे शेतकरी पुन्हा उभा राहावा…

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर…

agriculture department loksatta news
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे झाले सोपे; सविस्तर वाचा, या धोरणात्मक निर्णयाचा परिणाम काय

कृषी विभागातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतीमान पद्धतीने लाभ देण्यासाठी जुलै २०१९ पासून महाडीबीटी प्रणाली सुरू करण्यात…

ताज्या बातम्या