scorecardresearch

शेती News

parbhani soybean
सोयाबीन खरेदी केंद्र १५ नोव्हेंबरपासून, शासनाच्या खरेदी केंद्रांचे वरातीमागून घोडे

जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर सोयाबीनची उत्पादकता व गुणवत्तेवरही परिणाम झाल्याने मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी केली.

school students
सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले शेतकऱ्याचे जीवन; पेरणी ते कापणी उपक्रम संपन्न

सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पेरणी ते कापणी’ हा उपक्रम जुलै महिन्यापासून दर शनिवारी घेण्यात आला. नुकतेच या रोपांची कापणी…

school students
भात शेतीतील कापणी महोत्सव

शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेत यावा यासाठी शहरातील सरस्वती विद्या मंदिर ट्रस्ट आणि येऊर येथील अनंताश्रम यांच्यावतीने “पेरणी ते…

november rains may harm rabi crops
नोव्हेंबरमधील पावसाचा रब्बी हंगामावर परिणाम; हंगाम लांबणार असल्याने कडधान्ये महागण्याची शक्यता

नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…

​Unseasonal rains cause major damage to agriculture in Sindhudurg
​अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गातील शेतीचे मोठे नुकसान; पंचनाम्याला सुरुवात, १७ हजार शेतकरी बाधित

​जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४३३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र या…

Huge loss to paddy crops including rabi crops; Farmers in distress in Palghar
शहरबात : लांबलेल्या पावसाने कामांची रखडपट्टी

सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…

unseasonal rain damages paddy crop on one lakh hectares in maharashtra
पावसाने भात मातीमोल! राज्यभरात एक लाख हेक्टरवर नुकसान; कांद्यालाही फटका

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह नाशिक, धुळे आणि गोंदियात सुमारे एक लाख हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान…

Farmers' worries increased due to prolonged rains and missing winter
खबर पीक पाण्याची : लांबलेला पाऊस अन् गायब झालेला हिवाळा

राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…

minister yogesh kadam
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश – राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

nashik farmers use Mahavistar AI app
Mahavistar AI : महाविस्तार ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर… नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर

शेतकऱ्यांना सुलभ मार्गदर्शन लाभावे म्हणून कृषी विभागातर्फे महाविस्तार एआय हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे. गेल्या २१ मेपासून हे ॲप…

ताज्या बातम्या