शेती News

केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

आता संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाईची संपूर्ण रक्कम मिळेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

कापणीला आलेल्या पिकांवर पावसामुळे परिणाम झाला असून अनेक पिके पावसामुळे कुजली आहेत. तर दिवाळीतही पावसाची शक्यता असल्याने उरलेल्या पिकांवर ही…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान २६.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील…

राजू गोल्हार हे रविवार गुरे चारण्यासाठी गावानजीकच्या शेतशिवारात गेले होते.

केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान धन्य धान्य योजनेची घोषणा केली होती.

शासकीय नियमांच्या अधीन राहून खत विक्रेत्यांना रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र तरीही तपासणीमध्ये काही विक्रेते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी) दिल्लीत योजनेचा प्रारंभ होणार आहे.

जळगावमधील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करून बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचा रोष ओढावून घेतला आहे.

शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. पिके कापणीस पण काम करायला कोणी तयार नाही. रोज एका पाळीव जनावरचा फडश्या पाडल्या जातो.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर…

कृषी विभागातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतीमान पद्धतीने लाभ देण्यासाठी जुलै २०१९ पासून महाडीबीटी प्रणाली सुरू करण्यात…