Page 10 of शेती News

जिल्ह्यात मंगळवारी गारपिटीसह वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे १४ तालुक्यातील सुमारे ७२३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली…

मे महिन्याच्या सुरवातीस देशातील उत्तर भारत, राजस्थान, गुजरात इत्यादी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून महाराष्ट्रातील पालघर आणि मुंबई महानगर…

हेडगेवार संस्थेने यापुर्वी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना काजू बी प्रकिया,फळ प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणार्थींनी उद्योग सुरू केले.

हिमालयाच्या कुशीत पिकणारे सफरचंद आता सह्याद्रीच्या पायथ्यालाही पिकू लागले आहे.

वसईचा परिसर म्हणजे भात शेती, केळीच्या बागा, नारळ, पालेभाज्या, फुलशेती अशा विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रसिध्द असलेला भाग म्हणून ओळखला जातो.…

पारनेरमधील गारपीट सुमारे अर्धा-पाऊण तास सुरू होती. त्यामध्ये टोमॅटो, वटाणा, कोबी, कलिंगड पिकांचे मोठे नुकसान झाले.

या सामंजस्य करारामुळे २१ जिल्ह्यांतील महाबीज बीजोत्पादक शेतकऱ्यांना स्त्रोत बियाणे किंमत आणि बीज प्रमाणीकरण नोंदणी शुल्क परताव्याच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य…

राज्यात दुष्काळ वगळता अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये यापुढे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनाम्याऐवजी उपग्रह प्रतिमा आणि ‘एनडीव्हीआय’ (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषांच्या…

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी साधारणपणे मे महिन्याच्या प्रारंभी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीच्या लागवडीला सुरूवात करतात.

मागण्यांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुका सर्वाधिक धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी याठिकाणी धानविक्रीतून मोठी उलाढाल होत असते.

शेतकऱ्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या कसोटीवर शेतकऱ्याना आपलीशी वाटणारी भेंडवळची घटमांडणी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी सुरू झाली आहे.