Page 11 of शेती News
जनुक-संपादनातून तांदळासारख्या पिकांचे सुधारित वाण बाजारात आणण्यास यंदाच्या खरिपापासून भारतातही मुभा मिळू लागली आहे. धोरणे हळूहळू बदलत असताना, जनुकांत बदल…
Tissue Culture : देशात आतापर्यंत ६५ कोटीहून अधिक टिश्यू कल्चर वनस्पतींचे प्रमाणन झाले असून दर्जाहीन झाडांचा प्रसार थांबवण्यासाठी लाखो रोपे…
जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ७०७.१ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, यंदा चार महिन्यांच्या कालावधीत ६९२.७ मिलीमीटर (९८ टक्के) पावसाची…
कृषी समृद्धी योजना योजनेची घोषणा करायची आणि पैशाची तरतूद मात्र करायची नाही, अशी धोरणात्मक गोंधळाची अवस्था कृषी विभागाची आहे.
शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे, अशी भावनिक साद…
राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांच्या आत्महत्या वाढत आहेत. अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकारकडे पाठवावा.
तेलबियांतील करडई, अन्य पिकांतील सत्तू, चणे, भात आदी महत्त्वाच्या पिकांसाठी सरकार इतकी वरकड रक्कम खर्च करताना दिसत नाही. त्यामुळे या…
सकाळी ८० रुपये किलो प्रमाणे विकली जाणारी झेंडूची फुले शेवटी ४० ते ५० रुपये किलोवर आल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचाही हिरमोड…
ओंकार हत्ती १० ते १२ वर्षांचा असल्याने त्याचा जन्म दोडामार्ग तालुक्यातील असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. कळपापासून वेगळा झालेला…
अतिवृष्टीत जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
कोकणात दरवर्षी साधारणपणे २ हजार ८६८ मिमी पाऊस पडतो, यावर्षी २ हजार ७८४ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.