Page 11 of शेती News

महाराष्ट्राला निसर्गाने भरपूर वरदान दिले आहे. कोकण पासून गडचिरोलीपर्यंत या निसर्ग संपन्नतेने राज्यातील कृषी क्षेत्राला एक वेगळेपण आलेले आहे.

राज्यात वर्षभरात ८ हजार ७६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतमालाला दिडपट हमीभाव देण्याचे केंद्रातील मोदी सरकारचे आश्वासन हवेत विरले आहे.

जिल्ह्यातील लोणखेडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष रमेश पाटील यांनी येथील हेक्टरी ७५ क्विंटल मक्याचे…

एकविसाव्या शतकात मंत्राने सोयाबीनचे उत्पन्न वाढवण्याचे दावे करणे हे उलट्या पावलाचा प्रवास आहे. असे महाराष्ट्र अंनिस मार्फत पत्रकात नमूद आहे.

यावेळी भात लागवडीच्या विविध पद्धती, लावणी यंत्राचा वापर आणि ट्रे भात रोपवाटिका तंत्रज्ञान याची शेतकऱ्यांनी माहिती घेतली.

माणसांपेक्षा उंच झाडे बघून माध्यमांनी शेतकऱ्यांना मागे ढकलत झाडांचे चित्रीकरण सुरू केले. नंतर ताई पुढे निघाल्या तेव्हा प्रत्येक शेतात फाटका…

कृष्णा-पंचगंगेच्या धरण पाणलोट क्षेत्रात सलग चार- पाच दिवस दमदार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ…

सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांना पाहण्यासाठी खुला


राज्यात मार्च – एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे…

शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे योग्य आणि हमखास नुकसान भरपाई मिळेल, अशी ग्वाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली.

कृषी दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिपादन