scorecardresearch

Page 98 of शेती News

अमरावती विभागात २५ टक्के क्षेत्रात पेरण्या, प्रकल्पांमध्ये ३० टक्के जलसाठा

पश्चिम विदर्भात पेरण्यांच्या कामांनी गती घेतली असून आतापर्यंत २५ टक्के क्षेत्रात पेरा पूर्ण झाला आहे. त्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे.…

कर्ज आणि व्याज सवलतींपासून शेतकरी वंचित राहणार

आधी कर्जफेड, नंतर कर्ज.. राष्ट्रीयीकृत बँॅकांचे धोरण जिल्हा बँक दिवाळखोरीत निघाल्याने गेल्या दोन वर्षांंपासून शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेमार्फत पीक कर्जाचा पुरवठा…

जिणे अभावाचे!

‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवरच काढलं आहे’, ही यशवंत मनोहर यांची कविता आजही शेतकऱ्यांना…

भरलेलं आभाळ अन् अस्वस्थ भोवताल

संपूर्ण आयुष्य पावसावर अवलंबून असणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ती पावसाची.. पुरेशा पावसाची. पण कित्येकदा हा पाऊस परीक्षा बघणारा ठरतो.…

‘ताण’ देणारा पाऊस

कोकण हे पावसाळ्यासाठी महाराष्ट्राचं प्रवेशद्वार. इथे पाऊस कोसळतो. पण गेली काही वर्षे इथेही त्याचं येणं बेभरवशाचं झालं आहे. रोपं वरती…

पश्चिम विदर्भात पेरण्यांना वेग

पावसाने सरासरी ओलांडली पश्चिम विदर्भात पावसाचा जोर ओसरला असला, तरी गेल्या काही दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे सरासरी ओलांडली गेली आहे.…

‘अन्नसुरक्षा’ आणि शेतकरीहित

ज्या अन्नसुरक्षा विधेयकासाठी वटहुकूम काढू की विशेष अधिवेशन बोलावू अशी सरकारची घाई चालली आहे, त्यावर ‘शेतकरीविरोधी’ असा शिक्का आधीच काही…

सोयाबीनपेक्षा पारंपरिक पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह

सोयाबीनची पेरणी करून जमिनीची उगवणशक्ती गमाविण्यापेक्षा इतर पारंपरिक पिकांची शेती करावी, असे आवाहन अकॅडमी ऑफ न्युट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल…

चंद्रपूर जिल्ह्य़ाला यंदा ९३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज

मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्य़ातील ४ लाख ५८ हजार ४०३ हेक्टर जमीन पिकाखाली येणार…

सिंधुदुर्गातील पावसाने शेतीची कामे सुरू झाली

सिंधुदुर्ग जिल्हय़ात अतिवृष्टीच्या तडाख्याने नदी, नाले, वहाळ प्रवाहित झाले आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या वहाळाचे पाणी तरवाभाताच्या शेतीत घुसून काही भागात…