पूर News

मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियम आणि निकषांचे पालन करण्याची सूचना विखे पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे.

जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

मागील काही वर्षापासून वसई विरार शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या अधिकच बिकट होऊ लागली आहे. २०१८…

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील…

मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना…

राठवाड्यात असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, घरांचेही नुकसान झाले. पावसामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत.

वसई पश्चिमेच्या भागाला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार पट्टीच्या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वस्ती आहे. तर दुसरीकडे…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान २६.६९ लाख हेक्टर क्षेत्रावरील…

तालुक्यांना शासनाची कोणतीच आर्थिक मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १ कोटी ४३ लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ७० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले.

अतिवृष्टीचा फटका बसलेला नसतानाही कोकणातील ३० आणि पुणे जिल्हयातील ५ असे ३५ तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय अवघ्या २४…

CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray rally: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर हंबरडा मोर्चा काढला…