पूर News


राज्यात रविवारपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस पडला. कोकणासह विदर्भात सर्वाधिक पाऊस झाला. मुंबईतही बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र, आजपासून पावसाचा जोर ओसराणार…

मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.

जिल्ह्यात शुक्रवार मध्यरात्री ११:३० पासून आणि शनिवार, २६ जुलैच्या सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली…

एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद…

हा गंभीर प्रकार असून त्यांनाही नागरिकांचे २ ते ३ हजार रुपये घेण्याचे आधिकार दिले कुणी? हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला…

World Bank Report on India : जागतिक बँकेचे वरिष्ठ अधिकारी ऑगस्ट टानो कॉमे यांनी म्हटलं आहे की “हवामान बदलाच्या संकटांचा…

Snake Sightings Surge in Delhi: दिल्लीमध्ये पूरपरिस्थिती आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे साप त्यांच्या अधिवासातून बाहेर पडून मानवी वस्तीत शिरत…

जिल्ह्यातील बाळापूर व पातूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

निजाम गेटजवळ एक भाविक घसरल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो वाहून जाऊ लागला. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने वाचवले.

उपग्रह प्रतिमांसह अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून नद्यांच्या पूररेषांचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महसूल आणि जलसंधारण विभागाला दिले आहेत.

कोयना धरणातून मंगळवारपासून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.