पूर News
अतिवृष्टी आणि महापुराचा खरिपातील सर्वच पिकांना फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने खरीप हंगामातील पिके, खरडून गेलेल्या जमिनीसह रब्बी हंगामासाठी आर्थिक…
जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीसह पुरामुळे केळीसह कपाशी, मका, सोयाबीन, भाजीपाला पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप न झाल्याने सरकारवर टीका…
राज्य सरकारच्या आवाहनानंतर मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांकडून ऐच्छिक संमतीपत्र घेऊन नोव्हेंबरच्या वेतनातून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी कपात करण्याचे परिपत्रक काढले आहे.
दोडामार्ग तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
आपत्ती आणि पुनर्वसन विभागाने अतिवृष्टी आणि महापूर बाधित शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांचा निधी वितरणास मंजुरी…
शासनाने नऊ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती जाहीर करत जिल्हानिहाय तालुक्यांची…
ऑक्टोबर अखेर झालेल्या पावसामुळे तयार झालेल्या वातावरातील बदलाचा आता रब्बी पिकांना फटका बसण्याचा धोका जाणकारांसह कृषी खात्यानेही व्यक्त केला आहे.
अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित मत्स्य व्यवसायिकांना विशेष मदत आणि सवलती देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.
राज्य सरकारच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी मदत निधी वितरीत करण्यास…
संदीप बंडू खैरनार (२२) असे या थरारक घटनेत बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो सौंदाणे गावातील गलाटी नदीच्या…
पूरग्रस्तांना मदत, गावातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात प्रशासनाने तातडीने पावले उचलली, तर या पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी किट आणि…
यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून राज्याला अतिवृष्टी, गारपीट, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे.