पूर News

पूरग्रस्तांना मदत, गावातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात प्रशासनाने तातडीने पावले उचलली, तर या पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी किट आणि…

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून राज्याला अतिवृष्टी, गारपीट, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे.

मुंबई, ठाणे तसेच उपनगरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी पहाट साजरी केली जाते.

Flood-Affected Farmers In Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या…

Thane Collectorate : ‘माणुसकीची दिवाळी’ या उपक्रमाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आपले कर्तव्य आणि माणुसकीची भावना जपत पूरग्रस्तांना मदत केली.

मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियम आणि निकषांचे पालन करण्याची सूचना विखे पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे.

जुलैपासून ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागपूर विभागासह राज्याच्या सर्वच भागात अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले.

मागील काही वर्षापासून वसई विरार शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे ही समस्या अधिकच बिकट होऊ लागली आहे. २०१८…

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील…

मराठवाड्यातील सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांत अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती व शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा पूरग्रस्तांना…

राठवाड्यात असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, घरांचेही नुकसान झाले. पावसामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत.

वसई पश्चिमेच्या भागाला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे. या किनार पट्टीच्या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची वस्ती आहे. तर दुसरीकडे…