Page 7 of पूर News
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी विभागातील पाचही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी…
आदित्य ठाकरे यांनी बिहारमधील महिलांना भाजप सरकारकडून करण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या मदतीसह राज्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
जायकवाडी धरणातून रात्री साडेदहाच्या सुमारास तीन लाखांहून अधिक प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले.
जिल्ह्यास गेल्या १२ सप्टेंबरपासून अतिवृष्टीने झोडपून काढण्यास सुरुवात केली. ती १९ सप्टेंबरपर्यंत लागोपाठ सुरूच होती.
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके कुटुंबासह वारी शिवारात वस्तीवर राहतात.
गर्दीत रविवारी सायंकाळी गाडगे महाराज पुलावरून गोदेला आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले.
Maharashtra Flood Relief : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होणार का, असा प्रश्न ही या निमित्ताने…
यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या अतिवृष्टीने अंदाजे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
KYC Mandatory For Flood Victims Help: शेतकऱ्याने बँकेत जाऊन ‘ केवायसी ’ करुन ओळख पटवून देणे आवश्यक आहे.
मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना तत्परता दाखवली जाते, परंतु,अन्य तालुक्यांच्या बाबतीत तशी तसदी घेतली जात नाही,अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.
PCMC News : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्राच्या निळ्या पूररेषेत एक हजार ६८६ अनधिकृत बांधकामे आढळली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार रायपूर येथील रहिवासी सदानंद भुरभुरा (वय ५५) हे रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी शेतीची पाहणी करून घरी परतत…