Page 3 of वन विभाग News

प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख निर्माण झाली असून, या ‘एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ची दखल नीती…

रात्री-अपरात्री येऊरच्या जंगलात पार्ट्या सुरु असतात. छुप्या पद्धतीने हे गैरप्रकार सुरुच असतात.

रिवाईल्ड सैंच्युरी चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत कर्जत मधील टेंबरे आंबीवली य़ेथे एका शेतघरात हे पक्षी ठेवण्यात आले होते.

जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या कास पठारावर जगातील सर्वांत मोठा समजला जाणारा ‘ॲटलॉस मॉथ’ प्रजातीचा पतंग आढळून आला आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी…

मेळघाटातील आदिवासींच्या विकासाची सरकारी आश्वासने कागदावरच राहिलेली असताना, येथील दुर्गम भागातील नागरिकांना आजही जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.

केरळ ऐतिहासिकदृष्ट्या मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचे एक मॉडेल राहिले आहे. प्रस्तुत कायद्याने या प्रतिमेला बाधा पोहोचते.

पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई धरण प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले असले तरी या प्रकल्पाला अद्याप परवानगीची प्रतीक्षा…

पंचाळे परिसरात एकाच आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात ११ वर्षांचा सारंग, दीड वर्षाच्या गोलु यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे ग्रामस्थांच्या संतापाला…

दहिसर पथकर नाका वर्सोवा येथे स्थलांतरित करण्याची घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. मात्र ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत…

गेल्या २३ वर्षांपासून महाराष्ट्रातील दोडामार्ग, सावंतवाडी, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात हे हत्ती धुमाकूळ घालत आहेत.

कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी येथे दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले असून दोनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे.