
मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघिणीला ओडिशाच्या सतकोसिया व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रयत्न फसला.
१९८०च्या दशकात सुमारे ९३ लाख हत्ती आशियात होते, तर सध्या ही संख्या फक्त पन्नास हजारांवर आली आहे.
कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी (२२ मे) दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली.
उत्तराखंडमध्ये माजी सनदी अधिकाऱ्याने लावलेल्या निर्माण केलेल्या जंगलाची जमीन अधिगृहीत करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ऐकून रेल्वे विभाग चक्रावला आहे.
वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.
हिंगोली जिल्ह्यातील पातोंडा गावात वन अधिकारी विश्वनाथ टाक यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गरीब वन जमीन धारकांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप…
वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.
बुलढाण्यात खामगाव परिसरातील नागरिकांना वाघ सदृश्य प्राणी दिसला होता. आता तो प्राणी वाघच असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
आदित्य ठाकरेंनी राज्याच्या वन खात्याशी संबंधित काही गोष्टींबाबत मोठं समाधान व्यक्त केलंय
आरे कॉलनीमध्ये एका वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला वनविभागाने पकडले आहे. या बिबट्यासाठी विभागाने सापळे लावले होते.
भारतीय वनविभाग अधिकारी सुधा रमण यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळतेय.
जंगलातील प्राणी लोकांच्या कृषी लागवड केलेल्या क्षेत्रात येऊन नुकसानी करत असतात.
वन्यजीवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त
सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहेत.
भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागातील दहा गावांमध्ये वन विभागाच्या पुढाकाराने ३९ रानतळी खोदण्यात आली आहेत.
राजकीय कार्यक्रमात फलकयुद्ध रंगतात हे आजवर ठाऊक होते, पण येथे शासकीय कार्यक्रमातच फलकयुद्ध रंगले.
बदलापूर शहराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगररांगा गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळताना दिसत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या या जंगलाला लागूनच उरण परिसरातील चिरनेर व रानसईचे जंगल आहे.
वन्यजीव व्यवस्थापनाचा अनुभव नसलेल्यांना वन्यजीव विभागात नियुक्त्या देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.
मध्य प्रदेश वनखात्याने बंदिस्त वाघिणींना जंगलात सुखरूप सोडण्याचे दोन प्रयोग यशस्वी करून दाखवले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले.
साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली.
वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.