Page 16 of अकरावी प्रवेशप्रक्रिया News

ही प्रवेशाची शेवटची संधी असून यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी होणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

आतापर्यंत झालेल्या तीन फेऱ्यांमधून एकूण ४५,५६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

यानुसार या यादीतील विद्यार्थ्यांना २४ ऑगस्टला सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत

यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत १ लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते.

आतापर्यंत २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे कोटय़ाअंतर्गत राखीव जागांद्वारे प्रवेश निश्चित झाले आहेत.

राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यापासून प्रतीक्षेत असलेली अकरावी प्रवेशाची पहिली यादी अखेर बुधवारी जाहीर होणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीच्या प्रवेश यादीसाठी पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे.

अकरावीचा अर्ज पूर्ण भरण्यासाठी आता बुधवापर्यंत (२७ जुलै) वेळ मिळणार आहे.

अन्य मंडळांचे निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

विज्ञान शाखेकडे कल असला तरी गुण कमी असल्यामुळे काहींनी खासगी शिकवणी वर्गाशी संधान असलेल्या महाविद्यालयांना पसंती दिली आहे