Page 3 of गणेश नाईक News

रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर येथे वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या ‘वनतारा’ बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘सूर्यतारा’ निर्माण करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार…

पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दोन जनता दरबार झाल्यानंतर ९ एप्रिल रोजी शिवसेनेचे (शिंदे) संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लोकदरबारचे आयोजन…

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतील घरांचे दर ७५ लाखांच्या…

राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी दुभाजकांमध्ये असणारे बेकायदेशीर छेद बंद करणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन…

सध्याच्या एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) काही ठिकाणी पाच ते सात चटईक्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे शहराचे वाटोळे होईल,

ठाणे जिल्ह्याचा मी तीनवेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी दिले.

१४ गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर सहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक भार पडणार असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde : गणेश नाईक म्हणाले, “मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना यापूर्वी देखील सर्व तालुक्यांमध्ये गेलो आहे”.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या बहुचर्चित जनता दरबाराला सोमवारी महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील…

वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे भाजपने ठाणे जिल्हा संपर्क पदाची जबाबदारी दिली आहे.

दिव्यातील ५४ इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा , असे आदेश गणेश नाईक यांनी…