scorecardresearch

Page 3 of गणेश नाईक News

Anant Ambani , Jamnagar , Vantara , Maharashtra ,
अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प

रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर येथे वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या ‘वनतारा’ बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘सूर्यतारा’ निर्माण करण्यात येणार आहे.

ganesh naiks janata darbar in thane while pratap Sarnaik Shiv Sena Lok Darbar in Palghar
गणेश नाईकांचा पुन्हा शिंदेच्या ठाण्यात ‘जनता दरबार’ तर नाईकांच्या पालघरमध्ये सरनाईकांचा ‘ शिवसेनेचा लोकदरबार’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार…

BJP Ganesh Naik Minister Pratap Sarnaik Lok Darbar Palghar 9 april
भाजपाचे नाईक तर सेनेचे सरनाईक, मंत्री प्रताप सरनाईक यांचा ९ एप्रिल रोजी लोकदरबार

पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दोन जनता दरबार झाल्यानंतर ९ एप्रिल रोजी शिवसेनेचे (शिंदे) संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लोकदरबारचे आयोजन…

Forest Minister Ganesh Naik criticizes CIDCO over house
७५ लाखांचे घर स्वस्त कसे? वनमंत्री गणेश नाईक यांची सिडकोवर टीका

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतील घरांचे दर ७५ लाखांच्या…

Strict implementation of rules on national highways to avoid traffic jams Guardian Minister ganesh naik announces
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर नियमांची काटेकोर अंमलबजावणी; जनता दरबार दरम्यान पालकमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी दुभाजकांमध्ये असणारे बेकायदेशीर छेद बंद करणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन…

Ganesh Naik latest news in marathi
‘यूडीसीपीआर’मुळे शहरांचे वाटोळे होईल!वनमंत्री गणेश नाईक यांचे परखड मत; वाढीव चटईक्षेत्रामुळे पायाभूत सुविधांवर ताण येण्याची भीती

सध्याच्या एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) काही ठिकाणी पाच ते सात चटईक्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे शहराचे वाटोळे होईल,

Maharashtra Live News Updates
नवी मुंबईत कचऱ्याची समस्या नाही कारण त्याचा आराखडा आम्ही केला, वनमंत्री गणेश नाईक यांचे सूचक वक्तव्य

ठाणे जिल्ह्याचा मी तीनवेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी दिले.

there is no waste problem in navi mumbai because we planned it forest minister ganesh naiks suggestive statement
‘ती’ १४ गावे नवी मुंबईत नकोतच, गणेश नाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; शिंदे गटाला आव्हान फ्रीमियम स्टोरी

१४ गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर सहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक भार पडणार असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.

Ganesh Naik vs Eknath Shinde
“मी १५ वर्षांपासून ठाण्याचा पालकमंत्री, दुसरा कोणी…”, गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना चिमटा? जनता दरबाराबद्दल म्हणाले…

Ganesh Naik vs Eknath Shinde : गणेश नाईक म्हणाले, “मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना यापूर्वी देखील सर्व तालुक्यांमध्ये गेलो आहे”.

Thane , Ganesh Naik, Janata Darbar ,
गणेश नाईकांच्या जनता दरबाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाठ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांच्या बहुचर्चित जनता दरबाराला सोमवारी महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील…

Minister Ganesh Naik stay order Thane Municipal corporation action on illegal construction Diva
दिव्यातील बेकायदा बांधकामावरील कारवाई तूर्तास थांबवा, वनमंत्री गणेश नाईक यांचे ठाणे पालिकेला आदेश

दिव्यातील ५४ इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत ही कारवाई तूर्तास थांबवा , असे आदेश गणेश नाईक यांनी…

ताज्या बातम्या