Page 3 of गणेश नाईक News

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले आणि शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे उद्धवराव जगताप यांनी वनमंत्री गणेश…

वन मंत्री गणेश नाईक यांंनी ठाण्यात दुसऱ्यांदा जनता दरबार भरविला. परंतु या जनता दरबारात अर्धे सभागृह रिकामे असल्याचे चित्र होते.

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमधील तसेच महाविद्यालयातील पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना…

ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.

रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी गुजरातमधील जामनगर येथे वन्यप्राण्यांसाठी उभारलेल्या ‘वनतारा’ बचाव केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘सूर्यतारा’ निर्माण करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार…

पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दोन जनता दरबार झाल्यानंतर ९ एप्रिल रोजी शिवसेनेचे (शिंदे) संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातर्फे लोकदरबारचे आयोजन…

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतील घरांचे दर ७५ लाखांच्या…

राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी दुभाजकांमध्ये असणारे बेकायदेशीर छेद बंद करणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन…

सध्याच्या एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) काही ठिकाणी पाच ते सात चटईक्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे शहराचे वाटोळे होईल,

ठाणे जिल्ह्याचा मी तीनवेळा पालकमंत्री होतो. त्यामुळे ठाणे शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी दिले.

१४ गावांच्या समावेशामुळे नवी मुंबई महापालिकेवर सहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक भार पडणार असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे.