Page 2 of गंगा News

जगातील ऱ्हास होत असलेले नैसर्गिक स्रोत वाचविण्यासाठी किंवा त्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी संयुक्त राष्ट्र काम करत आहे.

गंगा नदीच्या परिसरात शाश्वत विकास करण्यासाठी सरकारने ‘अर्थ गंगा’ प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारने मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा पुरण्यासाठी किती कुटुंबीयांना आर्थिक मदत केली? याचीही विचारणा करण्यात आली होती.

निसर्गातील चक्राच्या चक्रावून टाकणाऱ्या घटनांत आणखी एक भर पडली आहे. सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी प्रकटणाऱ्या राजापूरच्या गंगेचे जेमतेम दहा..
लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही हा काय प्रश्न आहे, असे चौहान यांना विचारले.
अचलानंद दादांच्या उद्गारांनी कर्मेद्र काहीसा वरमला. वातावरणात किंचित ताण निर्माण झाला होता खरा. दादांनीच हसून तो ताण सैल करण्याचा प्रयत्न…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेषत्वाने लक्ष असलेल्या गंगा नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्र शासन आता २५ विशेष गटांची स्थापना करणार असून…
झाले गेले गंगेला मिळाले या प्रवृत्तीने गंगानदीची एवढी वाट लावलेली आहे की आता ही गंगा कधी काळी स्वच्छ निर्मळ होईल,…
तुमच्या या योजनेनुसार पुढील २०० वर्षेदेखील गंगा नदीचे शुद्घीकरण कठीण वाटते, असा स्पष्ट शेरा मारला!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘गंगा शुद्धीकरण’ अभियानाचा प्रत्येक टप्पेवारी कार्यक्रम न्यायालयासमोर सादर करण्यात यावा असे गुरूवारी सर्वोच्च…
गंगा नदीची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र शासनाने सोमवारी एका राष्ट्रीय बैठकीचे आयोजन केले आह़े

सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी प्रकट होण्याची प्रथा असलेल्या राजापूरच्या गंगेचे जेमतेम तीन महिन्यात पुनरागमन झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.…