Page 2 of कचरा News

जळगावात संपावर गेलेले कर्मचारी कामावर परतल्याचा दावा केला जात असला, तरी शहरात अनेक ठिकाणी अजूनही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ज्यामुळे…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दिवा-साबे ते मुंब्रा भागातील हरितपट्ट्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि मातीचे भराव सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अनेकदा तक्रारी करूनही यावर तोडगा काढला जात नसल्याने रहिवासी संतप्त

मुंबईतील अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्यात येतो. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होतो.

पर्यावरणप्रेमी दर रविवारी नित्यनेमाने आरे परिसरात स्वच्छता मोहीम राबवतात.

विशेषतः विरार वरून महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरच ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णतः ठप्प झाले होती. त्यामुळे वाहतूक…

ठाणे महापालिकेची पोलिस ठाण्यांसह बसआगारांना नोटीसा – साथरोग रोखण्यासाठी पालिकेकडून खबरदारीचा उपाय

घन कचरा विभागातील कामगार आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची चिन्हे

कंत्राटदाराने हे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे, मात्र अद्याप केवळ ८६ टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे.

‘पुनर्चक्रीकरण भिंत’ हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरला आहे, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.

‘कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेले प्रकल्प बंद पडलेले आहेत. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिग आणि…