Page 2 of कचरा News

कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सध्या मुंबई महापालिकेकडे केवळ कांजूरमार्ग व देवनार अशा दोनच कचराभूमी आहेत. गोराई कचराभूमी बंद करण्यात आली आहे. तर…

Mumbai municipal corporation waste tender: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, ही कचराभूमी भारतातील २२ प्रमुख मिथेन उत्पादन करणाऱ्या हॉटस्पॉट्सपैकी एक…

मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका प्रशासन पेलवत आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी…

देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यासाठी अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी केली जाणार आहे.

औद्योगिक वसाहतीच्या लगत निर्मित होणाऱ्या घनकचरावर प्रक्रिया करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याने घरगुती घनकचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांतील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कामांचे फेरनियोजन करण्यात आले…

स्टेडियमवर कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या

स्थानिक ग्रामपंचायतींना कचरा मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आता रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्या ग्रामस्थांना थेट इशारा दिला आहे.

मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ९० टक्के कचरा कांजूरमार्ग कचराभूमीवर टाकला जातो. जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ही जागा रिकामी करण्यासाठी…

मुंबईला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.

नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचराकुंडीत टाकावा, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले आहे.

नदीपात्रात ठिकठिकाणी अडकलेल्या पानवेली काढण्याचे काम सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.