कचरा News

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दररोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि खत निर्मिती प्रकल्प राबवण्यात येत आहे.

कचरा व्यवस्थापन, गटार स्वच्छता करणाऱ्या ठेकेदारांची चुकीची कामे

४ जुलैपर्यंत निविदाकारांना निविदा भरता येणार.

नवी मुंबईत सायन पनवेल महामार्ग आणि रेल्वे स्टेशन परिसरात ३५००हून अधिक नागरिकांच्या सहभागातून मोठ्या स्वच्छता मोहिमेत २२ टन कचरा संकलित…

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान (शहरी) २.०’ आणि राज्य सरकारच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सर्व शहरांना कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…

महाराष्ट्रभर व्यापक स्वरूपात राबवण्यात येत असलेल्या स्पर्धेपासून नवी मुंबई महापालिका सातत्याने महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान पटकावत आहे.

वेतन थकल्याचे कारण देत वॉटरग्रेससाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी १७ तारखेपासून काम बंद आंदोलन सुरु केले.

जळगावात संपावर गेलेले कर्मचारी कामावर परतल्याचा दावा केला जात असला, तरी शहरात अनेक ठिकाणी अजूनही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ज्यामुळे…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दिवा-साबे ते मुंब्रा भागातील हरितपट्ट्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि मातीचे भराव सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अनेकदा तक्रारी करूनही यावर तोडगा काढला जात नसल्याने रहिवासी संतप्त

मुंबईतील अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्यात येतो. मुसळधार पाऊस पडल्यामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होतो.