कचरा News
राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे, या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरामुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे.
पुणे शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर रात्री उशिरा, तसेच पहाटेच्या वेळी कचरा टाकला जात असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने…
कचरा उचलला न जाण्याच्या तक्रारीवर कल्याण डोंबिवली पालिकेने आर. ॲन्ड बी कंपनीचा ठेका रद्द केला.
उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट येत्या सहा महिन्यांत लावावी लागणार असून त्याकरीता दरदिवशी १५ हजार मेट्रीक टन कचऱ्याच्या विल्हेवाटीचे उद्दीष्ट्य कंत्राटदाराला देण्यात…
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात गेल्या काही दिवसांपासून सोसायटी आवारातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने सोसायटीमधील रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत…
महानगरपालिकेने मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत विविध भागांत विशष स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेतून अवघ्या काही तासांत ११.४ मेट्रिक टन कचऱ्याचे…
राज्य सरकारने कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी २०१५ मध्ये मुंबई महापालिकेला अंबरनाथ येथील करवले गावात दिलेल्या जमिनीचा तिढा दहा वर्षांनंतरही सुटलेला नाही.
मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क आकारण्याची तयारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरू केली आहे. मात्र या चर्चेमुळे राजकारण तापले आहे.
पाचशे किलोपर्यंत डेब्रीज संकलन मोफत; मायबीएमसी’ मोबाईल ऍपवरुनही मागणी नोंदवण्याची लवकरच सुविधा
Heaps of Garbage in Navi Mumbai: सध्या जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग आणि स्वच्छतेच्या आघाडीवर दिसणाऱ्या दिरंगाईमुळे स्वच्छ नवी मुंबई मोहिमेचा…
मुंबईतील कचरा निर्मिती आणि विल्हेवाटीचा मुंबई महापालिका शास्त्रशुद्ध अभ्यास करणार आहे. या कामासाठी पालिका लवकरच एका अनुभवी संस्थेची नेमणूक करणार…