सरकारी धोरण News

प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि तिरडी जाळण्याचा प्रयत्न करत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन….

आयात शुल्क आणि जागतिक तणावाचा सोन्याच्या दरांवर परिणाम स्पष्ट.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जीवनाविषयी आत्मियता निर्माण करण्याच्या दृष्टिने शालेय अभ्यासक्रमात आता वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षणासह समाजसेवा शिकवली जाणार आहे.

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

स्वदेशी, ओबीसी नेते, धर्मनिरपेक्षता आणि जनतेच्या प्रश्नांवर लोकांनी मांडलेले विचार.

शहराचे नियोजन करताना येथील रस्ते, पाणी, नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग, पर्यावरण रक्षण अशा बाबीच लक्षात न घेतल्याने आज त्याचा मोठा…

जिल्ह्याची निर्मिती होऊन ११ वर्षांचा कालावधी उलटला असून प्रत्येक राष्ट्रीय सणाच्या प्रसंगी पालकमंत्री अथवा पदाधिकारी हे पालघर ‘विकसनशील’ जिल्हा होत…

शिक्षण हे केवळ धोरणापुरते मर्यादित राहिलेले नाही. ती आपली सर्वांत मोठी राष्ट्रीय गुंतवणूक आहे. भविष्यासाठीची सामूहिक वचनबद्धता आहे…

ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे.

पर्यावरण विभागाच्या मान्यतेने गाळ काढण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात येणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

‘राज्यघटनेतील १०३ व्या दुरुस्ती’वर भरवसा ठेवून लागू केलेला निर्णय अवघ्या सात दिवसांत बदलण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढवली आहे.