सरकार News

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या पाहणीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा मोर्चा’वर…

शासकीय भूमापकांची संख्या अपुरी असल्याने मोजणीच्या एका प्रकरणासाठी तब्बल ९० ते १२० दिवसांचा कालावधी लागत होता, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास…

मोदी सरकार अदानींना गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

कराड तहसीलसमोर बोगस मतदानप्रकरणी गणेश पवार यांचे धरणे आंदोलन सुरू असून, रणजितसिंह देशमुख यांनी भेट देत काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला.

12 Menstrual leaves for working women: ही रजा कोणत्या दिवशी घ्यायची याचा निर्णय ती महिला घेईल.

Asaduddin Owaisi : जातीयवाद हा भाजपचा अजेंडा असून, नगर शहरात मुस्लिम समाजाविरुद्ध भावना भडकावणाऱ्या विधानांमागे सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप ओवेसी…

राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून १०० मीटर ते चार किलोमीटरदरम्यानच्या परिसरात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. या आरखड्यावर हरकती आणि…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील – चाकुरकर यांनी गुरुवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने आज, ७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर रविकांत तुपकर यांनी तीव्र…

निविदेनंतर इच्छुक कंपन्यांना १० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान निविदा सादर करता येणार आहेत. शक्य तितक्या लवकर निविदा अंतिम करून…

जालना जिल्ह्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यक्रमातून विरोध एकवटला जावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत.

शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि माणसाला माणूस म्हणून जगू द्यावे, अशी भावनिक साद…