Page 5 of सरकार News

राज्य शासनाच्या वित्त विभागाने केलेल्या लेखा परीक्षणात महापालिकेत जमा व खर्चात तब्बल २७८ कोटींची अनिमितता आढळून आली आहे. महापालिकेने पाच…

राज्यात खासगी साखर कारखान्यांचे नुसते पेव फुटले असून एकेकाचे चार चार साखर कारखाने झाले असतानाच शासनाने सहकारी साखर कारखानदारी व…

बाणेर-बालेवाडीच्या विकास आराखडय़ात नदीच्या कडेने असलेले जैवतंत्रज्ञान व शेती उद्योगासाठीचे तब्बल ७५ एकरांचे आरक्षण राज्य शासनाने उठवले आहे.

ग्रामीण भागातील शिक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून यामुळे अनेक शाळा बंद पडत असल्याचा आरोप, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे राष्ट्रीय…
प्रदूषण नियंत्रण महामंडळाने सूचना देऊनही शासनाने गणेशमूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंग वापरण्यावर बंदी घालणारा अध्यादेश अजून का काढलेला नाही, असा सवाल…
जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्य सरकारच्या चुकीच्या पाणीवाटप धोरणाला वेळीच लगाम बसल्याची प्रतिक्रिया आमदार अशोक काळे यांनी पत्रकारांशी…
मावळ गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याविषयी पिंपरी पालिकेचा राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तथापि…
माहीजळगाव येथील अशोक शिंदे यांच्या विहिरीचे नरेगा अंतर्गत काम सुरू असताना दरड कोसळून गाडले गेल्याने तीन मजूर मरण पावले होते.…

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणामुळे वीज, शेतीसह सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला आहे.

राज्यात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारी कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यासाठी मजबूत पर्याय देण्यासाठी भाजप-सेना युती सज्ज…

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात टोलराज सुरू होणार असल्याची ठाम भूमिका घेतली असतांना त्याविरोधात पुन्हा एकदा स्थानिक जनतेने विरोधाची जोरदार…

पंढरी नगरीत संपन्न होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांचे पालख्यांसह शेकडो पालख्यांनी पंढरीस प्रस्थान ठेवले असून…