
दहावी पास आणि आयटीआयचं शिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.
या पदांसाठी १६ जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार व्हॉट्सअॅपनं भारतात तक्रार निवारण अधिकारी अर्थात Grievance Officer ची नियुक्ती केली आहे.…
व्हॉट्सअॅपनं केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक नियमावलीविरोधात याचिका दाखल केल्यानंतर यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
लग्न जुळवणाऱ्या संस्था आणि संकेतस्थळाद्वारे हुंडय़ासाठी प्रोत्साहनच दिले जात आहे.
००८ पूर्वीच्या बेकायदा बांधकामांना मालमत्ता करात दंड आकारणी का नाही.
मुंबईतील दोन वसाहतींची अवस्था दयनीय झाली आहे.
पुरेशा प्रमाणात ही उपकरणे उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील कालिना ते बोरिवली या पट्टय़ातील १०० झाडांना या कीटकाची लागण झाली आहे.
गोमांस खावे की खाऊ नये याबाबतच्या चर्चेवर त्यांनी सांगितले
लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचारापासून रेखायचे असेल, तर त्यांच्या वेतनात भरीव वाढ करणे आवश्यक आहे.
अर्थमंत्रालयाच्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेपर्यंत आणखी ५० सोने शुद्धता परीक्षण केंद्रे सुरू होतील.
भारताची अवस्था त्या नवरा-बायकोसारखी आहे.. ज्यांचे एकमेकांशी जमत नाही; पण एकमेकांवाचून ज्यांना करमतही नाही.
दुष्काळ जाहीर करणारे कर्नाटकनंतरचे महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.
बदलापूर पालिकेमध्ये विषय मंजुरीत तांत्रिक अडचण; गणेश विसर्जनासाठी सोय करण्यात प्रशासकीय दिरंगाई
त्यानुसार त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊन प्रकरण न्यायालयात दाखल केले जाते.
पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावाचे तिकीट केंद्र सरकारने काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे
वस्तू व सेवाकर विधेयकासारखे (जीएसटी) महत्त्वाचे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन दिवसीय अधिवेशन
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही निवडणुकीत भाजपला साथ दिली.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी नेमकी कधीपासून करणार
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.