Page 2 of ग्रामपंचायत निवडणूक News
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता. मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील…
काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज विभागाने स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, अशी मागणी केली आहे
मुंबईत प्रभागांची संख्या २२७ की २३६ हा मुद्दा निकालात निघाल्यावर राज्य निवडणूक आयोगाला तयारीसाठी किमान ९० दिवस लागतील.
निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभानिहाय निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याची ग्वाही भाजपचे नवनिर्वाचीत कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
केज येथून मस्साजोगकडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोलनाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कार्पिओ क्र. (एम एच ४४/झेड ९३३३) आडवी…
गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या.
या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीने एकत्र येत गावागावांमधून भाजपला धक्का दिले.
‘मिशन बारामती’ची ही पाहिली यशस्वी मोहीम मानली जात असून, यश हे अजित पवारांना; पण आनंद भाजपला झाल्याचे चित्र निर्माण झाले…