राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत संपत आहे, अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंचांना नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
भाजप नेत्यांनी मतदान यंत्र (ईव्हीएम) हॅक करण्याच्या नावाखाली स्वपक्षाच्या उमेदवारांकडून प्रत्येकी २५ ते ३५ लाख रुपये उकळल्याचा आराेप मावळचे राष्ट्रवादी…
राज्यात अशा प्रकारे मुदत संपणाऱ्या सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करावे लागणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासक…