
जिल्ह्यात नुकतीच २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक…
भाजप-शिंदे गटाला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांना महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे या निकालांनी दाखवून दिले…
मात्र तटस्थ राजकीय जाणकारांची मते लक्षात घेतली तर, या निवडणुकांनी अर्थात ३ लाखांवर मतदारांनी सर्वच पक्षांना उभारी दिल्याचे चित्र आहे.
बुडत्याचा पाय आणखिन खोलात असे म्हणतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला सध्या येत आहे.
नारायण राणेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात; “…त्यामुळे मातोश्रीत सध्या झोप उडालेली आहे.”, असंही राणे म्हणाले आहेत.
अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…
महाविकास आघाडीला सर्वाधिक ठिकाणी झेंडा रोवला असताना भाजपने मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले. बाळासाहेबांची ठाकरे शिवसेनेने पदार्पणातच लक्ष वेधले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये पाच आमदारांच्या ताकदीचा वापर करून भाजपने सर्वाधिक ६२ ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत.
ओबीसीसह इतर मागासवर्गीय समाज अजुनही मुख्य प्रवाहात आलेला नाही.
या निवडणुकीमध्ये आमदार गटाकडून साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला
प्रस्थापितांमध्ये माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री भाजप आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना…
पुतण्या सरपंच झाला खरा पण बहुमत मात्र काकांच्या बाजूने असल्याचे मजेदार चित्र आहे. आता या अडचणींवर पुतण्या कशी मात करून…
कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली, तर भाजप आणि शिंदे गटाला चमकदार कामगिरी करता आलेली…
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात विजयोत्सव साजरा करत सोबत असलेल्या भाजपच्या आमदार- पदाधिकाऱ्यांना तिळाचे लाडू भरवले.
Gram Panchayat Election Results: महाविकासआघाडी व भाजपा आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून आपणच सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचे दावे करण्यात…
राष्ट्रवादी अव्वल ठरली असली तरी भाजपचे यशही दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, काँग्रेसने पलूस-कडेगाव व जत हे तालुके वगळता अधोगतीकडे…
जिल्हयातील २७८ ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.
वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी ९ जागांवर बविआचे सरपंच निवडून आले आहेत.
राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.