Page 9 of ग्रामपंचायत News

पहिल्या दोन दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नसून सध्या सुरू असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा हा परिणाम असावा अशी शक्यता…

पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे रडार बसवण्यात येणार आहे.

“मागच्या काळातील सरकारांनी गावांकडे दुर्लक्ष केले. कारण त्यांच्यासाठी गाव महत्त्वाचे नव्हते. गावात फूट पाडून अनेक राजकीय पक्षांनी आपले दुकान चालवले,”…

जिल्ह्यातील चालू वर्षी मुदत संपणाऱ्या २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करणारे कंत्राटी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी २७ फेब्रुवारीपासून संपावर.

ओबीसीसह इतर मागासवर्गीय समाज अजुनही मुख्य प्रवाहात आलेला नाही.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली, तर भाजप आणि शिंदे गटाला चमकदार कामगिरी करता आलेली…

काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का! ६५ वर्षांची सत्ता पालटत ‘या’ गावात भाजपाने जिंकल्या ८ जागा

दगडफेकीत गंभीर जखमी झालेले भाजपचे कार्यकर्ते धनराज श्रीराम माळी (वय 32) यांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा…

राज्य निवडणूक आयोगाने ७हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

पोलादपूर तालुक्यातील कालवली येथे दुल्हे का सेहरा बांधून मुनाफ खलफे याने मतदानाचे कर्तव्य बजावले.