scorecardresearch

Page 60 of गुजरात News

घटना दुरुस्तीनंतर फक्त महाराष्ट्रातच विकास मंडळे, गुजरातचा ठेंगा

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासाठी १९५६ मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली, पण गुजरातने विकास मंडळे स्थापन करण्यासाठी…

विकासाचे स्वप्न नवे..

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी गुजरातच्या विकासाचा डंका वाजविला होता. ‘व्हायब्रंट गुजरात’ असा इंग्रजी नारा देत त्यांनी गुजरातच्या प्रगतीचा प्रचार…

हीच का गुजरातची समृद्धी ?

‘स्वच्छ भारत अभियाना’ची साद घालणाऱ्या आणि देशातील शौचालये व स्वच्छतागृहांचा मुद्दा ऐरणीवर आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातच स्वच्छतागृहे…

लोकशाहीचीसुद्धा सक्ती?

प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्याची तक्रार होते. मतदान न करणारे देशद्रोही ठरतात आणि पैसे घेऊन मतदान करणारेही देशप्रेमी ठरतात.…

मतदान अनिवार्य करण्याचा गुजरातमधील कायदा अयोग्य – निवडणूक आयुक्त

स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान अनिवार्य करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्व बाजूंनी विचार केल्यास योग्य नसल्याचे दिसते, असे मत केंद्रीय…

मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात

गेल्या तीन महिन्याच्या कारकीर्दीत मोदी सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका उत्पन्न झाला असून नरेंद्र मोदी…

‘गुजरातेत गेलेले सर्व उपक्रम ३ वर्षांत महाराष्ट्रात आणणार’

आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यातील अनेक उपक्रम गुजरातेत सुरू झाले. आमचे सरकार आल्यास ३ वर्षांत हे सर्व उपक्रम पुन्हा महाराष्ट्रात आणू,…

काँग्रेसला गुजरातचे वावडेच

काँग्रेसला एकूणच गुजरातचे वावडे होते आणि त्यामुळेच मागच्या यूपीए सरकारच्या राजवटीचे भेदभावपूर्ण वर्तन राज्याच्या विकासास मारक ठरले.

गुजरातमध्ये मुंबई नेण्याचा मोदींचा डाव

व्यापाऱ्यांच्या हितासाठी देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राचे भूषण असलेली मुंबई गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी…

महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत गुजरात मॉडेलची चर्चा झाली, पण महाराष्ट्र गुजरातपेक्षा खूप पुढे असून, महाराष्ट्र सदैव प्रथम क्रमांकाचे राज्य राहावे यासाठी आघाडी…

गुजरातमधील जहाज कारखान्यात स्फोट; पाच कामगारांचा मृत्यू

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील अलंग येथे जहाजे भंगारात काढण्यात येणाऱ्या कारखान्यात आज(शनिवार) वायुगळतीनंतर झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला.