scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 11 of गारपीट News

गारपीट राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा -मुंडे

राज्याच्या अनेक भागात झालेली गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे…

नुकसानग्रस्तांना निवडणुकीपूर्वी मदत न मिळाल्यास बहिष्कार

गारपीट आणि पावसामुळे शेतकरीवर्ग पुरता आर्थिक संकटात सापडला असल्याने त्याला तत्काळ भरीव आर्थिक मदत देणे अभिप्रेत असताना शासन

उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचे आतापर्यंत पाच बळी

गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने सर्वस्व गमावून बसलेल्या शेतकऱ्यांचे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून सटाणा तालुक्यात दोन दिवसांत…

हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांची गारपीटग्रस्तांना ‘लाख’ मोलाची मदत

सरकारच्या तातडीच्या मदतीबरोबरच बक्कळ पैसा असणाऱ्यांनी दानत दाखविली पाहिजे, ही अपेक्षा आहे. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे, अशा कष्टकऱ्यांनी त्यासाठी…

व्यापारही बुडाला!

मुजाहिद अहमद छत्तीसगढचा व्यापारी. दरवर्षी द्राक्षछाटणीच्या काळात महाराष्ट्रात येतो. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते, त्यांना उचल देतो

‘कसं जगायचं?’

गारपीट झाली, मोठे नुकसान झाले. हवालदिल या शब्दाचा अर्थ गारपिटीने अनेकांनी अक्षरश: अनुभवला. बळीराम विठोबा काटकर यांचा मुलगा नितीन कोणी…

साऱ्या स्वप्नांचा चक्काचूर..!

शेतकरी दरवर्षीच उभ्या पिकांच्या भरवशावर स्वप्नांचे इमले उभारतो. त्या स्वप्नांचा गेल्या १५ दिवसात गारपिटीने चक्काचूर झाला, या शब्दात निलंगा तालुक्यातील…

‘पुढे काय?’

अवकळा..कडवंची.. जालना तालुक्यातील उपक्रमशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. जवळपास २०० हेक्टर द्राक्षे आणि ४० हेक्टर डाळिंबाच्या बागा असलेले. पाणी बचतीसाठीही…

हतबलतेची व्यथा!

जगलो आहे, जगतो आहे, वाकुलतीने बघतो आहे, वारा खात, गारा खात. ४० एकर ओलिताखालची जमीन. उभं पीक होत्याचं नव्हतं झालं.

गारपिटीमुळे २१४ द्राक्ष कंटेनरची निर्यात गोठली

राज्यातून साडेतीन ते चार हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात होणे अपेक्षित होते, मात्र नव्याने लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या तीन जिल्हय़ांना…

आभाळानेच झोपेत धोंडा घातल्यावर..

इथे तर घात करणारे कुणी परके नाही. ज्याच्याकडे कायम डोळे लागलेले असतात, ज्या आभाळाचा आधार असतो माणसांना, गुराढोरांना, चिमण्यापाखरांना..