मुसळधार पाऊस News
अतिवृष्टी आणि महापुराचा खरिपातील सर्वच पिकांना फटका बसला. त्यामुळे राज्य सरकारने खरीप हंगामातील पिके, खरडून गेलेल्या जमिनीसह रब्बी हंगामासाठी आर्थिक…
रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसाने यावर्षी जिल्ह्यातील मुक्काम वाढविला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरीही पाऊस जाण्याचे नाव नसल्याने जिल्ह्यातील…
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…
राज्यात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या भात पिकाला मोठा फटका बसला आहे.
शाळा प्रशासनाने धुळे महापालिकेकडे पाणी उपसण्याची विनंती केली असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
दोडामार्ग तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
मुंबई शहर, तसेच उपनगरात रविवारी पहाटेपासून पावसाच्या सरी बरसत होत्या. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात गुरुवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरींच्या…
भरत भोईर नगरमध्ये माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या जुन्या घराशेजारील राजधानी अपार्टमेंट भागात नागू बाळू म्हात्रे चाळ आहे. या चाळीत…
महसूल विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यानुसार एकूण एक ९९७ शेतकऱ्यांच्या अंदाजे एक हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस,…
नैऋत्य बंगालच्या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक…