मदत News

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राला १० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

रात्री पाण्यात उतरुन एका झाडात ओंडका अडकवून पोहता येणाऱ्या सहा- सात जणांबरोबर बोटीची दोरी ओढून छातीभर उंच पाण्यातून सर्वांना बाहेर…

टॉर्च घेऊन काशिनाथ यांचा आवाज कुठे येतोय ते पाहिलं, त्यांना शोधल्यानंतर लाईफ जॅकेट घालून नदीत उडी घेतली.

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोलीमार्गे नांदेडकडे जात असताना कन्हेरगाव नाका परिसरात राष्ट्रीय महामार्गावर यांच्या ताफ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी…

अतिवृष्टी पूरस्थितीमुळे कापूस, केळी, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे खडसे म्हणाले.

‘साहेब, पावसाने खरीप हंगामातील सर्वस्व हिरावून नेले, आता आगामी सणवार कसे साजरे करायचे?’ असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी करून दिवाळीपूर्वी मदत…

बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे, तरीही ५०% पेक्षा जास्त तरुण त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत अनभिज्ञ…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करत, शासनाद्वारे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

राज्यस्तरीय ‘सेवा पंधरावडा’ अभियानामुळे सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा जलद आणि सोपा लाभ मिळणार आहे.

सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकडीची माती सुटून हे दगड खाली कोसळले, ज्यामुळे परिसरातील वाहनांना फटका बसला.