मदत News

अतिवृष्टी पूरस्थितीमुळे कापूस, केळी, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही, ज्यामुळे सरकारचा निष्काळजीपणा दिसून येतो, असे खडसे म्हणाले.

‘साहेब, पावसाने खरीप हंगामातील सर्वस्व हिरावून नेले, आता आगामी सणवार कसे साजरे करायचे?’ असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी करून दिवाळीपूर्वी मदत…

बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे, तरीही ५०% पेक्षा जास्त तरुण त्यांच्या हृदयाच्या आरोग्याबाबत अनभिज्ञ…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करत, शासनाद्वारे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

राज्यस्तरीय ‘सेवा पंधरावडा’ अभियानामुळे सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा जलद आणि सोपा लाभ मिळणार आहे.

सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकडीची माती सुटून हे दगड खाली कोसळले, ज्यामुळे परिसरातील वाहनांना फटका बसला.

Traffic Disruption Mumbai: रविवारी मध्यरात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवर पाणी असून अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७३.५ कोटी रुपयांची मदत तातडीने देण्यास सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील…

ठाणे पोलिसांची नवी प्रणाली: वाहतूक नियम मोडाल तर ई-चलन घरी येईल.

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहेत.

नेपाळमध्ये हिंसक निदर्शनांमुळे अडकलेल्या यात्रेकरूंशी एकनाथ शिंदे यांची टीम संपर्कात.