scorecardresearch

Page 10 of मदत News

दुष्काळग्रस्त बळीराजाला शेकापचे बळ

नापिकी, गारपीट, आवर्षण, अशा निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त बळीराजाला शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे बळ दिले आहे.

आडम मास्तरांच्या घरकुल योजनेला सहकार्य करण्याची देशमुखांची ग्वाही

माकपचे नेते नरसय्या आडम मास्तर यांच्याशी आपले वैचारिक मतभेद असले तरी ते गोरगरीब श्रमिकांना शासकीय योजनेतून घरकुले मिळावीत म्हणून पाठपुरावा…

शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहता का?

मराठवाडय़ात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. हातून पिके गेल्याने नराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहे. आतापर्यंत ६० च्यावर…

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची तपासात मदत घेण्याचा मतप्रवाह

नागपूरसह राज्यातील सर्व भागात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडे डोळेझाक होत असून रोज घडणाऱ्या गुन्ह्य़ांचा वाढता आणि तपासाचा उतरता आलेख पाहता सेवानिवृत्त…

निवडणुकीतील बंदोबस्तासाठी अन्य राज्यांतील पोलिसांची मदत

राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होत असल्याने यंदा सांगली पोलिसांच्या मदतीला गुजरात, चेन्नईसह इंडो-तिबेटियन सुरक्षा दलाचे जवान तनात करण्यात येत…

गारपिटीचे पैसे देण्याचे वित्त विभागाला निर्देश

जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी सरकारकडून देय रकमेबाबत प्रशासनाने तत्काळ मागणी…

डोंबिवलीकरांच्या आरोग्यासाठी ‘मैत्री’चा हात

असुविधा आणि अस्वच्छतेमुळे पालिकेची आरोग्य यंत्रणाच रुग्णशय्येवर असणाऱ्या डोंबिवलीत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आता तेथील मैत्री चॅरिटेबल ट्रस्टने धर्मादाय दवाखाना सुरू…

‘गिरी कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून केलेल्या मदतीबाबत चौकशी व्हावी’

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देताना मुख्यमंत्री कार्यालयाची चालढकल होते. मात्र, कल्पना गिरी मृत्यूनंतर…

‘दुबार पीकपेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करा’

जिल्ह्यातील काही गावांत मृग नक्षत्रापूर्वी पडलेल्या पावसावर विसंबून खरीप पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके नंतर मात्र पावसाने दडी मारल्याने वाळून…

रब्बीतील गारपीटग्रस्तांनाच सरकारकडून मदतीचा लाभ!

गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या रब्बी पिके, तसेच फळबाग शेतक ऱ्यांनाच राज्य सरकारच्या पीककर्ज संदर्भातील मदतीचा…

राहत्यातील शेतक-यांना १०७ कोटींची मदत- विखे

केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जिरायत शेती हे मोठे आव्हान असून, कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून एका वर्षात तालुक्यातील ७२ हजार…

उस्मानाबादेत २२ आत्महत्या, केवळ सहा शेतकऱ्यांना मदत

मागील दोन महिन्यात गारपिटीने त्रस्त २२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करत जीवनयात्रा संपविली. यातील केवळ ६ शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावास पात्र ठरविण्यात…