हिंगोली News

वसमत व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमधून गावकऱ्यांना शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे.

शेती शिवारात पाणी साचल्याने होते नव्हते तेवढे खरीप पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी…

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोलीमार्गे नांदेडकडे जात असताना कन्हेरगाव नाका परिसरात राष्ट्रीय महामार्गावर यांच्या ताफ्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी…

हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

हिंगोली जिल्ह्यातील सिंचन अनुशेष, रखडलेला लिगो प्रकल्प, कयाधू नदीचे पाणी ईसापूर धरणात वळविण्याच्या प्रयत्नांवर शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…

सध्या सोयाबीन, कापूस या दोन्ही पिकांची स्थिती चांगली असली, तरी सखल भागात, तसेच नदी व ओढ्याकाठच्या शेतात अजूनही पाणी साचलेले…

पंचायत समितीतील कागदपत्रे आणि संगणक जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस, मका पिकांना, शेतकरी चिंतेत.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना खरीप पीक वाटपासाठी ८७५.९० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत ४९३.८७ कोटी रुपये पीक कर्जाची वाटप झाले.

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी झाली.

जूनमधील वादळी वाऱ्याने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे होऊनही मदत मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त; आता ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने पुन्हा नुकसान.