Page 3 of हिंगोली News
जूनमधील वादळी वाऱ्याने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे होऊनही मदत मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त; आता ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने पुन्हा नुकसान.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द.
जिल्हा परिषदेकडून नियमांना बगल दिल्याचा आरोप.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले.
हिंगोलीचे भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी झेंडे घेऊन देण्यासाठी दूरध्वनी केल्याचा…
येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (१५ऑगस्ट) रोजी सकाळी १० पासून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय…
कळमनुरी शहरातील राजेंद्र शर्मा यांचे शनिवारी निधन झाले. सकाळी जोरदार पाऊस पडल्याने स्मशानभूमी मार्गातील ओढ्याला पूर आला होता.
आमदार बांगर हे अधिकाऱ्यांना खडसावतानाची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून, त्यावरून पुन्हा एका ते चर्चेत आले आहेत.
अंगणवाडी मदतनीस कर्मचाऱ्याचा रुजू करून घेतल्यानंतर तसा अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंग चव्हाण यास…
शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या कावड यात्रेचा समारोप कार्यक्रम हिंगोली येथील महात्मा गांधीपुतळा चौकात सोमवारी झाला. कार्यक्रमास आमदार बाबुराव कोहळीकर,…