Page 43 of इतिहास News
 
   ब्रिटिशकालीन महाराष्ट्र आणि बंगाल या प्रांतांमधला प्रबोधनाचा काळ मानला जातो
 
   सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते.
 
    
   भारतात वस्त्रनिर्मिती पूर्वापार होत आलेली आहे. इतकेच नव्हे तर जवळपास प्रत्येक प्रांताची ओळख म्हणून काही वस्त्रे अजूनही बाजारात आपले स्थान…
गुजरात प्रांतातील दक्षिण सौराष्ट्रात असलेले पोरबंदर शहर हे सन १७८५ ते १९४८ या काळात पोरबंदर संस्थानाच्या राजधानीचे ठिकाण होते.
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे आयोजित केली जाणारी राज्य नाटय़ स्पर्धा गेली ५४ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे. ही स्पर्धा मराठी रंगभूमीच्या इतिहासाची…
राष्ट्रीय इतिहासाचे आतापर्यंत योग्य पद्धतीने चित्रण करण्यात आलेले नाही. महात्मा गांधींसारख्या ठरावीक व्यक्तींनाच स्वातंत्र्य लढय़ातील यशाचे श्रेय देण्यात आले आहे.
 
   प्राचीन भारताचा इतिहास, विज्ञान, भाषा, साहित्य, कला यांचे महत्त्व सर्वाना कळण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत पुण्यातील…
ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आंबेडकवाद जोपासल्यामुळे आज आंबेडकरवादी चळवळ आवर्तनात सापडली आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा वर्चस्ववादाविरुध्द होता. परंतु त्यांचे अनुयायी…
वेळ व दिलेला शब्द न पाळणे म्हणजेच भ्रष्टाचार करणे अशी समज देत राजा शिवाजींच्या कारभाराचे इतिहासकालीन जाणीव व्याख्यानाच्या मार्फत रविवारी…
येत्या १९ फेब्रुवारी रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मृत्यूला शंभर वर्षे होत आहेत. ब्रिटिशकाळातील भारतीय राजकारणावर सखोल परिणाम करणाऱ्या…
कोण म्हणतो की पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या एकमेव पापासाठी गांधीजींचा वध करण्यात आला? याशिवायही अनेक पापं त्यांच्या माथ्यावर टाकता…