
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या इतिहासावर आपल्या नावाची अमीट मुद्रा उमटवणाऱ्या श्रीअरविंद यांचे १५० वे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच १५…
गोवकोस मारूती मंदिराची स्थापना कोणी केली? ते कोणी बांधलं? ‘गोष्ट पुण्याची’च्या आजच्या भागात आपण या गोवकोस मारुतीची गोष्ट जाणून घेऊ.
पृथ्वी दररोज साधारण २४ तासात एक प्रदक्षिणा-परिवलन पूर्ण करते, २९ जूनला त्या दिवशी १.५९ मिलीसेंकंद-०.००१५९ सेकंद कमी लागले होते
८८७ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ पिवळ्या जोगेश्वरीचं मंदिर आहे. या देवीला का म्हणतात पिवळी जोगेश्वरी? जाणून घेऊयात आजच्या भागात.
‘ग्लिम्प्सेस’मधून नेहरूंनी दाखवलेली जागतिक इतिहासाची झलक म्हणजे भविष्याकडे पाहण्याची मुक्तीदायी वाटच.
इतिहासाच्या काही पाठ्यपुस्तकांतून वगळण्यात आलेल्या आशयाचे निरीक्षण केले असता, अशा प्रकारे अभ्यसक्रमाला कात्री लावणे चिंताजनक असल्याचे निदर्शनास येते.
पर्यटनाला चालना देण्यासाठी एमएसआरडीसीची अनोखी संकल्पना
बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार वयाच्या ८० व्या वर्षी भगवान गौतम बुद्ध यांचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे निर्वाण झाले.
“भारतातील बहुतेक इतिहासकारांनी इतिहास नोंदवताना केवळ मुघलांचीच चर्चा केली,” असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
इराकमधील कुरदिस्तान भागात दुष्काळामुळे पाणी आटून धरणाखाली तब्बल ३ हजार ४०० वर्षांपूर्वीचं एक पुरातन शहर सापडलं आहे.
बोरिस पहोर हे आज १०८ वर्षांनंतरही आपल्याला माहीत नसतील, तर व्हायला हवेत… मुसोलिनी, हिटलर, स्टालिन, टिटो… या सर्वांच्याच अतिरेकी राष्ट्रवादाचा…
पृथ्वीवरील सर्व मानव हे एकाच पूर्वजवेलाचे भाऊबंद मानले, तर त्यांनी विविध कारणांनी स्थलांतर केले, असे म्हणावे लागेल. अन्यथा वानरवंश ते…
‘मंदिरे पाडली हा अन्याय’ हे मान्यच, पण आपल्यापुढील प्रश्न आज काय करावे हा आहे, त्यासाठी हा आत्मसंवाद…
प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत डॉ. आगलावे यांनी “पंढरपूरपासून देशातील अनेक प्रसिद्ध मंदिरे पूर्वीची बुद्ध विहारे, स्तूप…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून प्रत्यक्षात जतन, संवर्धनाचे काम केले जाणार आहे.
हजार वर्षांपूर्वीचा पहिला मराठी शिलालेख आजही दुर्लक्षित स्वरूपात आहे.
मस्तानी बाई आणि महाराजा छत्रसाल यांचे महल धुबेला येथे आहे.
अलाउद्दीन खिलजीनं राणी पद्मावतीला चित्तोडगडावरच्या आरशामध्ये पाहिलं होतं का? यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध ‘गेट वे ऑफ इंडिया’विषयी एक ऐतिहासिक घटना सांगितली.
दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक मच्छर दिन साजरा केला जातो. जागतिक मच्छर दिन २०२१ ची थीम “शून्य मलेरियाचे लक्ष्य गाठणे”…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.