Page 7 of एचएससी परीक्षा News
केंद्र सरकारने CBSE च्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचं काय? याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा…
दहावी आणि बारावीच्या परीक्षांवरून भाजपाने राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
१०वीच्या परीक्षांपाठोपाठ आता CBSE नं १२वीच्या परीक्षा देखील रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.
राज्य मंत्रमंडळाच्या बैठकीत झाला मोठा निर्णय!
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन बहिणींना अशाच दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले.
संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
टाइमटेबल परीक्षेचं असलं, तरी ते ऑलिम्पिकचं असल्यासारखे वेगवेगळे खेळ सुरू होतात.
शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात सरकारने अजूनही आपली भूमिका निश्चित केली नाही.
गेली काही वर्षे दहावी, बारावीच्या निकालाला येणारा ‘फुगवटा’ या वर्षीही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले
विज्ञानाच्या सर्व विषयांची परीक्षा दोन भागांत घ्यावी अशीही मागणी होती.
नागपूर विभागीय मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या मार्च २०१५च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या टक्केवारीत मुलींनी बाजी मारली