स्वातंत्र्य दिन २०२५ News

पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण हे केवळ वृत्तपत्रांच्या मथळ्यांत झळकण्यासाठी नव्हते. २०४७ मधील भारताचे चित्र त्यातून स्पष्ट झाले…

स्वातंत्र्यानंतरही चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडी रस्त्याच्या प्रतीक्षेत

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली, रंगायतनच्या जुन्या झालेल्या वास्तूला बळकटी देऊन सर्व यंत्रणांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या…

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे १७ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हवालदार आंब्रे यांनी सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यांच्या कुटुंबाला भेट…

शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने गहाळ झालेल्या मोबाइल संचांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गहाळ झालेले मोबाइल संच परराज्यांत वापरण्यात येत असल्याचे…

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला.

वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.

जिल्ह्याच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्याचा मानही आदिती तटकरे यांना देण्यात आला, त्यामुळे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले नाराज झाले…

आझाद हिंद फौजेच्या लेफ्टनंट आशा सहाय गेल्या; पण युद्ध अनुभवांचा ठेवा मागे सोडून…

शहापूर–मुरबाड–पाटगाव–खोपोली राष्ट्रीय महामार्गाचे आठ वर्षांपासून काम सुरु आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून…

नंदुरबारचे पालकमंत्री असलेले माणिक कोकाटे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी नंदुरबार येथे उपस्थित झाल्यावर त्यांनी श्री क्षेत्र शनिमांडळ येथील शनी…