Page 38 of भारत विरुद्ध बांगलादेश News

अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यामध्ये पाच धावांनी विजय मिळवला

टी२० विश्वचषकात बांगलादेशला भारताविरुद्ध पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला जवळच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता.

टीम इंडियाने बांगलादेशवर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला. यावर शोएब अख्तरने बांगलादेश संघाच्या पराभवाची करणे सांगितली आहेत.

सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग ह्या क्रिकेटविश्वातील महान फलंदाजांच्या यादीत आता विराट कोहली सहभागी झाला आहे.

पावसामुळे सामना थांबवण्यात आला त्या क्षणी डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार बांगलादेश हा निर्धारित धावसंख्येहून १७ धावांनी आघाडीवर होता.

अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.

तस्किन अहमदच्या गोलंदाजीवर सुरुवातीला हसन महमूदने रोहित शर्माचा झेल सोडला होता. त्यावर तस्किन अहमद खूप भडकला होता, त्यानंतर हसन महमूदने…

India vs Bangladesh Highlights Match Updates, T20 World Cup 2022: टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला…

भारतीय संघाचा आज बांगलादेश बरोबर सामना असून उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ असून…