न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधारपदाची जबाबदारी सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. त्याच्या नेतृत्वावर माजी प्रशिक्षक शास्त्री यांनी भाष्य केलं आहे.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताच्या दोन युवा गोलंदाजांनी अर्शदीप-उमरान यांनी एकदिवसीयमध्ये पदार्पण केले.