Page 9 of भारतीय राष्ट्रीय काँग्रेस News

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे…

विरोधक काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचे आरोप करतात. त्याचबरोबर काँग्रेसने मागील दोन्ही लोकसभा निवडणुका गमावल्यानंतर यंदा तिसऱ्या निवडणुकीत पराभूत झालs तर नेहरू-गांधी…

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते की, आगामी काळात अनेक लहान-मोठे…

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील दलित समाज भाजपापासून दूर गेला आहे. या लोकांच्या (भाजपाच्या) ४०० जागा आल्या तर आपलं संविधान बदललं…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नवनीत राणा जहिराबादमध्ये म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. त्या ४०० जागांमध्ये जहीराबादची…

भाजपा ४०० जागा जिंकली तर यंदाची लोकसभा निवडणूक ही अखेरची असेल, असा दावा विरोधक करत आहेत. तसेच आम्ही ही निवडणूक…

काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार कांतीलाल भूरिया यांच्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनंतर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर आणि…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणाच्या जनतेने आम्हाला लोकसभेच्या चार जागा दिल्या होत्या. यावेळी आम्ही तेलंगणात…

संजय राऊत म्हणाले, मोदी कालच्या सभेत काँग्रेसवर आरोप करत म्हणाले की उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर…

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असतानाच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बचावासाठी…

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवारांनी ४ एप्रिल रोजी ती मुलाखत दिली होती आणि त्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो.