भारतीय विद्यार्थी News

राजकारण न्यायव्यवस्थेत शिरले, की लोकांचा विश्वास ढासळतो हेच दिसत आहे.

स्वदेशी, ओबीसी नेते, धर्मनिरपेक्षता आणि जनतेच्या प्रश्नांवर लोकांनी मांडलेले विचार.

शिक्षण हे केवळ धोरणापुरते मर्यादित राहिलेले नाही. ती आपली सर्वांत मोठी राष्ट्रीय गुंतवणूक आहे. भविष्यासाठीची सामूहिक वचनबद्धता आहे…

Attacks on Indians abroad विदेशात भारतीयांवर होणार्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी आयर्लंडमधील डब्लिन येथे एका भारतीय व्यक्तीवर…

केंद्र सरकारने देशाच्या प्राचीन भाषिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रचार करण्यासाठी संस्कृत शब्दकोशावर आधारित ‘कोषश्री’ या संकेतस्थळाची निर्मिती…

आपल्या खंडप्राय देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा विस्तार २४.८ कोटी विद्यार्थी, १४.७२ लाख शाळा आणि ९८ लाख शिक्षक, असा असल्याचे २०२४-२५ ची…

पूर्वीच्या भरती प्रक्रियेत ‘अनुभव’ ही अट बंधनकारक होती, जी फार्मसी पदवी घेताच सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा…

कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक…

मंगळवारी विद्यार्थ्यांनी पांढरा टी-शर्ट आणि डोक्यात हेल्मेट घालून लोकल प्रवास केला. विद्यार्थी असा पवास करीत असल्याने लोकलमधील अन्य प्रवासी प्रचंड…

प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता समजावून घेऊन त्यानुसार प्रशिक्षण द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी केले.

या स्पर्धेत भारत ७व्या स्थानी असून, सलग तिसऱ्यांदा भारतीय संघाने पहिल्या दहा संघात स्थान मिळवले आहे.

आरक्षित प्रवर्गांअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणातून प्रवेश घेता येणार नाही, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश…