Page 18 of महागाई News

दोन्ही कामगारांच्या दुकानात ग्राहक नसल्याने ते एकत्र येऊन देशात आता वाढलेली महागाई. त्यामुळे लोकांचे होणारे हाल या विषयावर चर्चा करत…

‘तेलस्वस्ताई’मुळे महागाई कमी होण्यास हातभार लागणार का? कधीपर्यंत हे बदल घडतील? तसं नसेल, तर नेमकं यामुळे भारताला काय फायदा होणार?

अधिकृत आकडेवारीनुसार, अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये ६.७१ टक्क्यांपर्यंत खाली आला.

सरकारतर्फे टोमॅटोची किंमत ८० रुपये तर कांदा ६१ रुपये किलो होती पण खाजगी विक्रेते सध्या या भाज्या पाच पट भावाने…

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात खोटे खटले रचले जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे

अन्नधान्य व उत्पादित वस्तूंच्या किमती रोडावल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर सरलेल्या जुलै महिन्यात १३.९३ टक्के असा पाच महिन्यांच्या…

महागाईवरुन पाकिस्तानातील या महिलेनं शेहबाज शरीफ सरकारवर टीका केली आहे

माझ्या यादीतील शेवटचा मुद्दा लोकांसाठी सगळय़ात जास्त त्रासदायक ठरला आहे. तो म्हणजे सरकारचे कर धोरण.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या सलग तिसऱ्यांदा केल्या गेलेल्या व्याजदरातील वाढीचे समर्थनही केले.

दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ओढत, फरफटत ताब्यात घेतलं आहे.

देशात पडणाऱ्या पावसापैकी ७५ टक्के पाऊस हा मान्सूनच्या कालावधीत पडतो. तीन लाख कोटींची शेती अर्थव्यवस्था बहुतांश मान्सूनवर अवलंबून आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात आंदोलन केलं आहे.