जायकवाडी News

संततधारेमुळे नाशिक आणि अहिल्यानगरमधील धरणांमधून प्रवाहीत झालेल्या पाण्यामुळे जायकवाडी विक्रमी वेळेत तुडूंब भरण्याच्या स्थितीत पोहोचले.

२०१६ साली तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

जायकवाडीची पाणी साठवण क्षमता १०२.६५ टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ७६.६५ टीएमसी आहे.

गोदावरी, दारणासह अन्य नद्या दुथडी भरून वहात आहेत. गंगापूर, दारणा, पालखेड धरण समूहातील धरणांमधून सोडलेले पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीत…

या वर्षी जुलैमध्ये धरणसाठा ५० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जायकवाडी धरणात आता ११६५ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.

जैवविविधतेचा अभ्यास होणे बाकी; आज बैठक

सध्या जायकवाडी प्रकल्पातून शेतीला पाणी सोडले जात असले तरी या पाण्याचा विसर्ग जास्त क्षमतेने होत नाही.

परभणी जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही यावेळी खासदार जाधव यांनी केला.

जायकवाडीसह कोणत्याही खोऱ्यातील पाणी वाटपात अन्याय होणा नाही, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्यकिरणे पाण्यावर न पडल्याने जैवविविधतेवर काही परिणाम होईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.

पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या सूत्रातील बदल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमण्यात आली होती.

पावसाने नव्याने जोर धरल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमधून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे.