जायकवाडी News

सध्या जायकवाडी प्रकल्पातून शेतीला पाणी सोडले जात असले तरी या पाण्याचा विसर्ग जास्त क्षमतेने होत नाही.

परभणी जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोपही यावेळी खासदार जाधव यांनी केला.

जायकवाडीसह कोणत्याही खोऱ्यातील पाणी वाटपात अन्याय होणा नाही, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पामुळे सूर्यकिरणे पाण्यावर न पडल्याने जैवविविधतेवर काही परिणाम होईल का, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.

पाण्याच्या समन्यायी वाटपाच्या सूत्रातील बदल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमण्यात आली होती.

पावसाने नव्याने जोर धरल्याने नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमधून पुन्हा एकदा विसर्ग करण्यात आला आहे.

गेल्या ५० वर्षांत जायकवाडी धरण ९० टक्क्यांपेक्षा १५ वेळा भरले. पण त्यातील पाण्याचा साठा ५० टक्के आणि त्यापेक्षा कमी होता…

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण समुहातील पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते.

मागील २४ तासांत धरणांतून १७४२ दशलक्ष घनफूट म्हणजे (पावणेदोन टीएमसी) पाणी जायकवाडीकडे मार्गस्थ झाल्याचे पाटबंधारे विभागाची आकडेवारी आहे.

पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे उभे राहताना दिसले.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा कलगीतुरा रंगत असतानाच, कोयना धरणातील पाणी सोडण्याच्या प्रश्नावरूनही सत्ताधारी आघाडीतील दोन पक्षांमध्येच…

पाणी चोरी होऊ नये म्हणून नदी काठावरील भागात वीज पुरवठा बंद ठेवला जाईल. धरण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…