
वरच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा कमाल प्रवाह जेमतेम दोन दिवसच टिकला. आता मात्र हा प्रवाह खूपच कमी होत आहे.
जायकवाडीच्या पाणीप्रश्नासाठी मरावाडय़ातील लोकप्रतिनिधी एकवटत असल्याचे चित्र शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत दिसून आले.
जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय पोलीस संरक्षणाअभावी शनिवारी अमलात आला नाही.
मराठवाडय़ाला पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली.
पैठणजवळील जायकवाडी धरणाचे जनक, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यानात उद्या (शुक्रवारी)…
जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून किती पाणी सोडता येऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. १७) गोदावरी पाटबंधारे…
जायकवाडीत किती पाणी सोडता येऊ शकेल याचे नियोजन राज्य सरकारने करावे,.
परळी वीज केंद्राकडे १६२ कोटींची थकबाकी असताना त्यांना वेळोवेळी पाणी सोडले जाते. मात्र, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी दिले जात नाही.…
जायकवाडी जलाशयातून दोन अब्जांपेक्षा अधिक खर्चाची योजना राबविली गेली असली, तरी जालना शहरातील पाणीप्रश्न कायमचा सुटण्याची चिन्हे नाहीत. आता सात…
भंडारदरा व निळवंडे धरणांतील पाणी जायकवाडीला सोडू नये यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर…
प्रवरा व मुळा धरण समूहातील वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी सादर करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने…
जायकवाडीचे पाणी थांबवण्यासाठी जिल्ह्य़ात राज्य सरकारच्या विरोधातील असंतोष संघटित होत असतानाच आता आंदोलनाला अधिक धार येऊ लागली आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात अहमदनगर जिल्ह्य़ातील धरणांमधून पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीकरता नगर जिल्ह्य़ातील आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने…
स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले व बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यात समावेश होता.
प्रवरा व मुळा धरण समूहातील वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला.
अहमदनगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा तसेच नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार…
गोदावरी खोऱ्याच्या ऊध्र्व भागात, म्हणजे नगर जिल्ह्य़ातून पाणी सोडताना खळखळ झाली खरी; पण गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी जायकवाडीला पाणी देण्याच्या…
वरच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी देण्याचा कायदा २००५मध्ये झाला. जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपर्यंत पाणी सोडण्याचा आदेशही जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला,…
जायकवाडीच्या पाणीवाटपाच्या अनुषंगाने दाखल झालेल्या ४ याचिका औरंगाबाद खंडपीठातून मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश न्या. बी. पी. धर्माधिकारी व…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.