Page 2 of जायकवाडी News

गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळाले आहेत.

जायकवाडी धरणातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन केल्यावरच नाशिकचे पाणी सोडण्याचा विचार करावा, असे खैरे यांनी नमूद केले आहे.

मराठवाड्याला पाणी लागते म्हणून नाशिकचे पाणी सोडणे योग्य ठरणार नाही. समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी सोमवारी मराठवाडय़ात सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे खास अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारे आमदार संजय शिरसाटही आंदोलनात सहभागी झाले.

रस्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

दुष्काळी परिस्थिती असताना उन्हाळ्यात पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरण खरीप हंगामासाठी असून कोणत्या निकषावर, कुणाच्या आदेशावरून तेव्हा पाणी सोडले गेले,…

जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रगतीपथावर असली तरी काही धरणांची संयुक्त पाहणी बाकी आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पथकाच्या देखरेखीत जायकवाडीसाठी…

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होते.

हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.

पावसाचा वेग वाढून जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचित केले.

पावसाने ओढ दिल्यामुळे अनेकदा नाशिक जिल्ह्यातील धरणेही पूर्ण क्षमतेने भरत नाही.