Page 3 of जायकवाडी News

दुष्काळी परिस्थिती असताना उन्हाळ्यात पाणी सोडण्यात आले. जायकवाडी धरण खरीप हंगामासाठी असून कोणत्या निकषावर, कुणाच्या आदेशावरून तेव्हा पाणी सोडले गेले,…

जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रगतीपथावर असली तरी काही धरणांची संयुक्त पाहणी बाकी आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित पथकाच्या देखरेखीत जायकवाडीसाठी…

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होते.

हा विसर्ग झाल्यानंतर गंगापूर धरणातील जलसाठा आठ टक्क्यांनी कमी होऊन ८९ ते ९० टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.

पावसाचा वेग वाढून जायकवाडीच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास हा प्रश्न उद्भवणार नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचित केले.

पावसाने ओढ दिल्यामुळे अनेकदा नाशिक जिल्ह्यातील धरणेही पूर्ण क्षमतेने भरत नाही.

वरच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा कमाल प्रवाह जेमतेम दोन दिवसच टिकला. आता मात्र हा प्रवाह खूपच कमी होत आहे.
जायकवाडीच्या पाणीप्रश्नासाठी मरावाडय़ातील लोकप्रतिनिधी एकवटत असल्याचे चित्र शनिवारी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत दिसून आले.
जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय पोलीस संरक्षणाअभावी शनिवारी अमलात आला नाही.

मराठवाडय़ाला पिण्यासाठी पाणी मिळावे याकरिता नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली.
पैठणजवळील जायकवाडी धरणाचे जनक, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण धरणाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर उद्यानात उद्या (शुक्रवारी)…