Page 8 of जायकवाडी News
जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय ४० जणांची समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर…
पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आले, तरीही विभागातील ३ जिल्ह्य़ांत ११८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद ५३, बीड ४५…
पठणचे जायकवाडी धरण पूर्ण भरल्यानंतरच ऊध्र्व धरणातील कालवे व पूर कालव्यांना पाणी सोडण्याची परवानगी द्यावी, तसेच पुढील काळात गोदावरी खोऱ्यात…
मराठवाडा हा अडचणींचा प्रदेश आहे. तेथील जनतेला पाणी मिळायलाच हवे, अशी भूमिका दुष्काळात घेतली होती. त्यात बदल झालेला नाही. आठ-आठ…
दुष्काळी स्थितीत औरंगाबादच्या जायकवाडी धरणासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्य़ांतील धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा मोबदला म्हणून तेथील पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीपोटी सुमारे नऊ…
नगर जिल्ह्य़ातील नेत्यांनी दबाव निर्माण करून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या डाव्या कालव्यात २५०, तर उजव्या कालव्यातून ४५० क्युसेक वेगाने पाणी अन्यत्र…
जायकवाडीचा पाणीसाठा २९ हजार ९०० दशलक्ष घनफुटावर गेला आहे. आता वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पावसाने साथ दिली तर…
नाशिक जिह्य़ातील काही भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा व गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर व दारणा धरणातून सोडलेल्या…
जायकवाडीच्या उध्र्व भागातून होणारी पाण्याची आवक, पडणारा पाऊस याचे ३१ ऑगस्ट व ३० सप्टेंबरला पुनर्विलोकन करून जायकवाडी जलाशयात जिवंत साठा…
नगर व नाशिक जिल्ह्यांत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीच्या पात्रात येत असलेल्या पाण्यामुळे जायकवाडी जलाशयाच्या पाणीपातळीत एक मीटरने वाढ झाली आहे.
‘जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत समन्यायी पाणीवाटपासाठी तयार केले गेलेले नियम संदिग्ध आहेत. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात येईल. तसेच न्यायालयाने आदेश देऊनही…
भंडारदरा व मूळा धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित आहे, त्यामुळे यापुढे जादा पाणी सोडल्यास अहमदनगर जिल्ह्य़ाला पिण्याचे पाणी मिळणार नाही,…