Page 30 of काश्मीर News
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्न सोडविण्यासंदर्भात कोणतीही बोलणी सुरू नाहीत
काश्मिरात सैन्याला विशेष अधिकार मिळाले, त्यानंतर दर वेळी सैन्याने भलेच केले असे नव्हे.
भारताकडून पाकिस्तानमध्ये अस्थिरता पसरविण्यात येत असल्याचा आरोप
साहित्य, कला, संस्कृतीचा पाच हजारांहून अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या जम्मू-काश्मीरमधील बांदिपूर जिल्ह्य़ातील आटवाटू या गावात ‘पुस्तकांचे गाव’
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठीही मुख्य विषय राहिलेला आहे.
उधमपूरमध्ये जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद मोहम्मद याकूब याने गेल्या डिसेंबर महिन्यांत जमात-ऊद-दावाच्या (जेयूडी) परिषदेत सुरक्षारक्षकाचे काम होते, अशी माहिती…
द्विपक्षीय चर्चेत काश्मीर प्रश्नाचा समावेश करण्यास आडकाठी करून भारत प्रादेशिक शांतता व स्थिरतेच्या प्रयत्नात घातपात करीत आहे…
सज्जाद अहमद या जिवंत ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याचा काश्मीरातील रफियाबाद येथे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तळ उभारण्याचा मनसुबा होता.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक पाकिस्तानने रद्द केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी टीकास्त्र सोडले आहे.
दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्य़ात एका शाळेजवळ पेरण्यात आलेला एक आयईडी (इंप्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइस)…
काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबारेषेवर लष्कराने रविवारी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत.
केंद्र सरकार आणि एनएससीएन (आयएम) यांच्यात झालेल्या शांतता कराराचे जम्मू-काश्मीरमधील सत्तारूढ पीडीपीने स्वागत केले आहे.