
ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.
स्तंभलेखिका व ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या काश्मीरमध्ये टिपून केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे व्यथित आहेत, पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातून…
“कश्मिरी प्रजा तळमळत आहे आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. कश्मीरची भूमी रोज हिंदूंच्या रक्ताने भिजत आहे, आक्रोशाने…
रझा अकादमीने जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जचा निषेध केला आहे.
“कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शांत का?”
माहिती व प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चांद यांनी सांगितले की यंदाची अमरनाथ यात्रा ही ऐतिहासिक ठरणार आहे.
राहुल भट यांच्या हत्येमुळे स्थलांतरित काश्मिरी पंडितांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी सहेर भामला वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षापासून काम करत आहे.
२०२० आणि २०२१ मध्ये, कोविड१९ मुळे, ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेची यात्रा प्रतीकात्मक आधारावर आयोजित करण्यात आली होती.
काश्मिरच्या खोऱ्यातील सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्यात यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आलीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचे पलायन आणि हत्याकांड चर्चेत असतानाच ही मागणी करण्यात आलीय.
या रिक्षाचालकाने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून तुम्हालाही या…
काश्मिरींना खोली न देण्याचे पोलिसांनी आदेश दिल्याचं तरुणाला सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना ट्वीट करून त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागली.
जे लोक जबाबदार नाहीत त्यांना कोणत्याही पुराव्यांशिवाय दोष देऊ नका,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.
काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांवरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतिहास आठवून देत केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त अमित शाह बोलत होते.
जानेवारी २० रोजी जी काही वाहनं मिळतील त्या मार्गानं मिळेल त्या सामानानिशी पंडितांचा पहिला जत्था काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडला.
नितेश राणे यांनी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
‘द कश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांमुळे जी दरी आम्ही मिटवलीय ती पुन्हा वाढण्याची भीती आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.